
‘मनुष्य कितीही शिकला आणि त्याने कितीही ज्ञान मिळवले, तरी ‘मिळालेल्या ज्ञानाच्या सागरातून एखाद्या प्रसंगी नेमक्या कोणत्या ज्ञानाचा उपयोग करायचा ?’, हे बुद्धीने ठरवणे फार अवघड असते. त्यासाठी त्याला पुन्हा त्या विषयाची पुस्तके चाळावी लागतात. याउलट ज्ञानी माणूस साधनारत असला आणि त्याचा मनोलय अन् बुद्धीलय झालेला असला, तर त्याला भगवंतच ‘नेमके कोणते ज्ञान उपयोगात आणायचे ?’, हे सुचवतो. तसेच ‘एखाद्या प्रसंगी काय निर्णय घ्यायचा ?’, हेही भगवंतच सुचवतो. त्याला बुद्धीने विचार करावा लागत नाही. फारतर तो ‘देवाने सुचवलेला पर्याय योग्य आहे ना ?’, याचा पडताळा करून घेऊ शकतो. खरेतर अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती फारसे शिकलेल्या नसल्या, तरी त्यांना सर्व विषयांचे ज्ञान देव करून देत असल्याने सर्वज्ञ असतात !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.४.२०२२)
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक
आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !
साधकांची प्रेमाने काळजी घेऊन त्यांना घडवणार्या सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर !
सद्गुरूंविना परमार्थ साधता येत नाही !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !