गुढीची झुकलेली स्‍थिती

गुढी थोडीशी झुकलेल्‍या स्‍थितीत ठेवल्‍याने तिची रजोगुणी ईश्‍वरी चैतन्‍याच्‍या लहरी प्रक्षेपण करण्‍याची क्षमता वाढल्‍याने जिवांना वातावरणातील चैतन्‍याचा लाभ दीर्घकाळ मिळण्‍यास साहाय्‍य होते.

श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्‍य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करा !

‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्‍हणजे सृष्‍टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्‍या निमित्ताने श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया !’

तोच खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा जन्‍मदिवस !

ज्‍या दिवशी आर्य म्‍हणावणार्‍या नृपश्रेष्‍ठांनीच नव्‍हे, तर भक्‍तीपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनी सुद्धा प्रभु रामचंद्रांच्‍या त्‍या लोकाभिराम रामभद्राच्‍या साम्राज्‍य सिंहासनाला आपली भक्‍तीपूर्वक राजनिष्‍ठा सादर केली. तोच दिवस आपल्‍या खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा, हिंदू जातीचा जन्‍मदिवस ठरला !

साधकांनो, साधनेतील आनंदाची तुलना कोणत्‍याही बाह्य सुखाशी होऊ शकत नसल्‍याने साधनेचे प्रयत्न तळमळीने करा आणि खरा आनंद अनुभवा !

साधकांच्‍या मनात मायेतील विचारांची तीव्रता आणि वारंवारता अधिक असल्‍यास त्‍यांनी यासाठी स्‍वयंसूचना घ्‍याव्‍यात. अनिष्‍ट शक्‍तींच्‍या त्रासामुळे असे विचार वाढले असल्‍यास नामजपादी उपाय वाढवावेत.

वेब सिरीजसाठीही सेन्सॉर बोर्ड असावे, हे प्रशासनाला कळत कसे नाही ? असे सांगावे का लागते ?

सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वेब सिरीजसह वाहिन्यांवर दाखवण्यात येणार्‍या मालिका, कार्यक्रम यांच्यासाठीही सेन्सॉर बोर्ड लागू करायला हवा.

घरच्या घरी लागवड करण्याचे गांभीर्य जाणून कृतीशील होऊया !

‘जागतिक तापमान वाढ’ आणि ‘हवामानात होणारे पालट’ हे आता केवळ वर्तमानपत्रात वाचण्याचे शब्द राहिले नसून त्यांची झळ आपल्या दैनंदिन जीवनात सर्वांना जाणवू लागली आहे.

गुरूंचे महत्त्व

गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.

वेदनेविना हत्‍या !

भारत सरकारनेही जनतेला भेडसावणार्‍या या समस्‍येवर प्राण्‍यांसह जनतेविषयीही संवेदनशीलता दाखवून कायमस्‍वरूपी तोडगा काढणे काळाची आवश्‍यकता आहे.

प्रदूषणापासून मुक्तीसाठी हिंदु धर्मराज्याची स्थापना अपरिहार्य !

मागील काही दशकात देशामध्ये जेवढ्या काही ‘रोपे लावण्याच्या योजना’ राबवण्यात आल्या, त्या जर भ्रष्टाचाराविना झाल्या असत्या, तर आज ही पर्यावरणाची समस्याच उद्भवली नसती.