गुढीची झुकलेली स्थिती
गुढी थोडीशी झुकलेल्या स्थितीत ठेवल्याने तिची रजोगुणी ईश्वरी चैतन्याच्या लहरी प्रक्षेपण करण्याची क्षमता वाढल्याने जिवांना वातावरणातील चैतन्याचा लाभ दीर्घकाळ मिळण्यास साहाय्य होते.
गुढी थोडीशी झुकलेल्या स्थितीत ठेवल्याने तिची रजोगुणी ईश्वरी चैतन्याच्या लहरी प्रक्षेपण करण्याची क्षमता वाढल्याने जिवांना वातावरणातील चैतन्याचा लाभ दीर्घकाळ मिळण्यास साहाय्य होते.
‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्हणजे सृष्टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्या निमित्ताने श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्याचा शुभसंकल्प करूया !’
कु. देवांशी घिसे हिला नवव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
ज्या दिवशी आर्य म्हणावणार्या नृपश्रेष्ठांनीच नव्हे, तर भक्तीपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनी सुद्धा प्रभु रामचंद्रांच्या त्या लोकाभिराम रामभद्राच्या साम्राज्य सिंहासनाला आपली भक्तीपूर्वक राजनिष्ठा सादर केली. तोच दिवस आपल्या खर्याखुर्या हिंदु राष्ट्राचा, हिंदू जातीचा जन्मदिवस ठरला !
साधकांच्या मनात मायेतील विचारांची तीव्रता आणि वारंवारता अधिक असल्यास त्यांनी यासाठी स्वयंसूचना घ्याव्यात. अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे असे विचार वाढले असल्यास नामजपादी उपाय वाढवावेत.
सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वेब सिरीजसह वाहिन्यांवर दाखवण्यात येणार्या मालिका, कार्यक्रम यांच्यासाठीही सेन्सॉर बोर्ड लागू करायला हवा.
‘जागतिक तापमान वाढ’ आणि ‘हवामानात होणारे पालट’ हे आता केवळ वर्तमानपत्रात वाचण्याचे शब्द राहिले नसून त्यांची झळ आपल्या दैनंदिन जीवनात सर्वांना जाणवू लागली आहे.
गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.
भारत सरकारनेही जनतेला भेडसावणार्या या समस्येवर प्राण्यांसह जनतेविषयीही संवेदनशीलता दाखवून कायमस्वरूपी तोडगा काढणे काळाची आवश्यकता आहे.
मागील काही दशकात देशामध्ये जेवढ्या काही ‘रोपे लावण्याच्या योजना’ राबवण्यात आल्या, त्या जर भ्रष्टाचाराविना झाल्या असत्या, तर आज ही पर्यावरणाची समस्याच उद्भवली नसती.