पाकमध्ये बलात्काराच्या प्रतिदिन घडतात ११ घटना !

पाकसारखा इस्लामी देशही त्याच्या देशात बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी शरीयत न्यायालय स्थापन करून त्याद्वारे हातपाय तोडण्याची, भर चौकात बांधून दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देत नाही, यावरून त्यांचे शरीयत प्रेम किती ढोंगी आहे, हे लक्षात येते !

वेळागर (वेंगुर्ले) येथील समुद्रात बुडून कारवार येथील तरुणाचा मृत्यू

अंघोळीसाठी पाण्यात जातांना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ महिला शौर्यजागृती शिबिराचे आयोजन

आज देशभरातील महिला विनयभंग, बलात्कार, हत्या आणि लव्ह जिहाद यांसारख्या विविध अत्याचारांनी पीडित आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी १० दिवसीय ‘ऑनलाईन‘ महिला शौर्यजागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

दीपावलीनिमित्त कर्नाटक राज्यातील धर्मप्रेमींना पू. रमानंद गौडा यांनी केले ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन !

आपत्काळात दिवाळी कशी साजरी करावी ? आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी राज्यातील विविध धर्मप्रेमींना नुकतेच ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले.

मालवण येथील ऐतिहासिक पालखी सोहळा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा !

ढोलताशांचा गजर आणि श्री देव रामेश्‍वर अन् श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांत गर्दी : कोरोनाचे नियम धाब्यावर !

कोरोनाच्या संकटाची तीव्रता उणावली असली, तरी हे संकट पूर्णत: टळलेले नाही.

देशातील घाऊक महागाईच्या दरात गेल्या ८ मासांत सर्वाधिक वाढ

देशातील ऑक्टोबर मासातील घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमधील १.३२ टक्क्यांच्या तुलनेत ०.१६ टक्क्यांनी वाढून १.४८ टक्क्यांंवर पोचला आहे. गेल्या वर्षभरात सलग तिसर्‍यांदा या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हा दर गेल्या ८ मासांतील सर्वोच्च पातळीवर पोचला आहे.

पाकच्या मिठी शहरामध्ये हिंदू बहुसंख्य !

जेथे हिंदू मोठ्या संख्येने असतात आणि ‘शांतीपूर्ण’ समाज १-२ टक्केच असतो, तेथे तो शांततेने रहातो; मात्र जेथे तो १५ ते २० टक्के होतो, तेथे तो बहुसंख्यांकांना त्रास देऊ लागतो ! संपूर्ण पाकमध्ये हाच समाज बहुसंख्य असल्याने एकूण पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहारच होत आहे, हे हिंदूंनी नेहमीच लक्षात ठेवावे !

ब्रिटन वर्ष २०३० पर्यंत पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी घालण्याची शक्यता

भारत अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या दिशेने विचार करत आहे का ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होतो. वायू प्रदूषण रोखण्यासाठी आता भारतानेही युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत !

२५० ते ३०० जिहादी आतंकवादी घुसखोरीच्या सिद्धतेत ! – सीमा सुरक्षा दलाची माहिती

गेल्या दोन प्रसंगांत या आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी करून मोठी हानी केल्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’ करण्यात आले. यातून आपण अजूनही बचावात्मक धोरण राबवत आहोत, जे चुकीचे आहे.