इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

कोरोनाच्या काळातही इस्रोने हा दुसरा उपग्रह प्रक्षेपित केले आहे. ‘हा उपग्रह चांगल्या प्रकारे काम करत असून पुढील चार दिवसांत तो अवकाशातील नियोजित स्थळी पोचून कार्यरत होणार आहे’, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

‘बिग बॉस’मधून मनोरंजन नाही, तर केवळ मानसिक त्रास होतो  ! – अभिनेत्री शमिता शेट्टी  

असे कार्यक्रम भारतात प्रसारित होतात आणि कोट्यवधी लोक ते पहातात; मात्र  काही ठरावीक समाजप्रेमी वगळले, तर कुणीही त्याचा विरोध करत नाही, हे भारतियांना लज्जास्पद !

महाराष्ट्रात पुलांच्या कामांमधील नियमबाह्यतेमुळे अर्थसंकल्प कोलमडला !

रस्ते विकासासाठी नियोजन करून आणि आराखडे बनवूनही, तसेच त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरवूनही त्यांची कामे वेळेत पूर्ण होत नसतील, तर संबंधित अधिकार्‍यांना याचा जाब विचारायला हवा !

शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावरील माहिती आवेदनात ‘ब्राह्मण – ब्राह्मणेतर’ असा उल्लेख

शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावर शालेय विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येते. पूर्वी या माहिती आवेदनात सर्व जातींचा उल्लेख होता; परंतु आता त्या आवेदनात ‘ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मणेतर’ असा उल्लेख आढळला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या २६४ बड्या थकबाकीदारांनी थकवले अनुमाने १ लाख कोटी रुपये !

कर्जफेडण्याची क्षमता असणार्‍यांकडून थकबाकी वसूल न करणारे आणि थकबाकीदार यांवर त्वरित अन् कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

बलात्काराचा गुन्हा नोंद असलेले निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांना अटक

स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी साहाय्य करीन, असे सांगत बंगल्यावर नेऊन वारंवार बलात्कार केल्याच्या प्रकरणी कडेगाव पोलीस पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांच्यावर २८ ऑगस्ट २०२० या दिवशी बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या आरोपपत्राला आव्हान देण्यास अनुमती

अर्णव गोस्वामी यांच्यासह कंपनीच्या अन्य अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

समाजाला सत्य देण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘टी.आर्.पी.’च्या नावाखाली वाटेल, ते दाखवले जाते. ते बंद व्हायला हवे. तसे होता कामा नये. सध्या वृत्तवाहिन्यांची जी स्पर्धा चालू आहे, त्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरता जे सत्य आहे, ते समाजाला देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विक्रमगड तालुक्यात अघोरी जादूटोणा करणार्‍या दोघांना अटक

विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्‍हे तलावली येथील एका घरात तांदुळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र ठेवण्यात आले.

दळणवळण बंदी नंतर पुण्यातील अतिसूक्ष्म धूलिकणांत ५ पटीने वाढ

दळणवळण बंदी नंतर पुण्यासह राज्यातील अल्प झालेले सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण परत वाढले आहे. पुणे शहरातील धूलिकणांचे प्रमाण ५ पटीने वाढले आहे.