‘लव्ह जिहाद’ प्रकरणी पोलीस गप्प का ?

पोलिसांनी ‘लव्ह जिहाद’च्या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केल्यास उद्या त्यांच्या मुलीही त्याला बळी ठरण्याची शक्यता नाकारता येईल का ? ‘लव्ह जिहाद’चा प्रकार समाजातून नष्ट करण्यासाठी पोलीस असंवेदनशील का ? हा प्रश्न त्यामुळे समाजासाठी अनुत्तरितच आहे !

‘पीक विमा योजने’चा पांढरा हत्ती !

प्रतिवर्षी शेतपिकांची हानी होत असतांना पीक विमा आस्थापने तोट्यात असायला हव्या होत्या; पण त्या नफ्यात असल्याचे दिसून येत आहे ! शासनाने ज्या शेतकर्‍यांची खरोखर हानी होत आहे, त्यांना लाभ कसा मिळवून देता येईल, तसेच या सरकारी योजनांचा अपलाभ घेणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

धर्माभिमान जागृत करूया !

हिंदूंनी साधना आणि धर्माचरण केल्यासच त्यांना सण-उत्सव कसे साजरे करावेत ? हे लक्षात येईल आणि त्यांच्यातील धर्माभिमान जागृत झाल्यास अशा प्रकारे चुकीच्या कृती त्यांच्याकडून होणार नाहीत.

हॅलोवीन आणि पितृपक्ष !

मृत्यूनंतरही आपल्या पूर्वजांच्या पुढील गतीचा विचार करायला शिकवणारा आपला हिंदु धर्म कुठे ?, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला ओळखू नये; म्हणून ‘हॅलोवीन’ला भयावह भुताटकीसारखी वेशभूषा करून फिरणारे पाश्चात्त्य कुठे ?

शिक्षकांचे कर्तव्य !

‘भावी पिढी घडवण्याचे दायित्व आपल्यावर आहे’, याचा विसर शिक्षकांनी एक क्षणही पडू देऊ नये. आदर्श शिक्षक म्हणजे, ‘विद्यार्थी माझ्याकडूनच घडला पाहिजे. त्यासाठी मी विद्यार्थ्यांसाठी हवे ते कष्ट घेईन.’ शिक्षक विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आदर्श असतात !

एक दिवस माझ्या बळीराजासाठी !

खरेतर शेतकर्‍यांचे नैराश्य घालवण्यासाठी अन्य समस्यांसमवेत शेतकर्‍यांना येणार्‍या समस्येला खंबीरपणे तोंड देण्यासाठी सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमासमवेत शेतकर्‍यांच्या मनावर आध्यात्मिक साधनेचे महत्त्व अंकित करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !

हिदूंच्या देवतांचा अवमान रोखा !

 केवळ क्षमा मागून या गुन्ह्याचे परिमार्जन होईल, इतका हा गुन्हा सौम्य नाही. यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. हिंदूंनो, देवतांचा अवमान करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई झाल्यासच देवतांच्या अवमानाच्या घटना रोखल्या जाऊ शकतात !

शैक्षणिक विषमता !

व्यवहार जाणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहेच यात दुमत नाही, तसेच ते करमुक्तच असले पाहिजे; पण त्यासमवेतच आपण या समाजाचे काही देणे लागतो, याची जाण असणारी भावी पिढी घडवणे हेही शिक्षणसंस्थांचे पर्यायाने सरकारचे दायित्व आहे, असेच जनतेला वाटते !

धार्मिक उत्सवांमधील चुका टाळा !

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीतील वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये लावणी, कव्वाली, हास्य-विनोद या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

श्री गणेशाचे विडंबन थांबवा !

गणेशोत्सव असो कि हिंदूंचा कोणताही सण किंवा उत्सव ! त्या वेळी सर्वच हिंदू मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सण, उत्सव साजरे करतात.