संपादकीय : ‘कडेकोट’ सुरक्षेचा कडेलोट !
स्वराज्याचे रक्षण कसे करावे ? याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श भारतीय शासनकर्ते कधी अंगीकारणार ?
स्वराज्याचे रक्षण कसे करावे ? याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श भारतीय शासनकर्ते कधी अंगीकारणार ?
पशूखाद्याचे दर गगनाला भिडत असतांना दुधाचे भाव वाढवण्याच्या संदर्भात सरकार गंभीर नाही; म्हणून दूध उत्पादक रस्त्यावर दूध ओतून आंदोलने करत आहेत.
‘हिंदुत्व वॉच’ हे संकेतस्थळ रकीब नाईक एकतर प्रत्यक्ष जाहीरपणे भारतविरोधी असलेल्या पाकिस्तानी व्यक्तींच्या अथवा भारतातील भारतविरोधी विचारांच्या व्यक्तींच्या सक्रीय सहभागाने चालवत आहे.
सध्या हॉटेल संस्कृती लोकप्रिय होत आहे. त्यामुळे पोटाचे विविध आजार किंवा विषबाधा होऊन जिवाला धोका होण्याचे प्रमाण वाढले आहे.
देशाच्या वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेत सनातन अर्थव्यवस्थेचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. ही अर्थव्यवस्था जितकी विस्तारत जाईल, तितके देशाच्या विकासातही योगदान राहील, हे निश्चित आहे.
३७० कलम हटवल्यानंतरचे सक्षम आणि समृद्ध काश्मीर निर्माण करणे, हे आता सरकारसमोरील आव्हान !
पुण्याचा समीर आणि डोंबिवलीचा अमित गेली २० वर्षे समलिंगी नात्यात आहेत. हे दीर्घ काळाचे नाते साजरे करण्यासाठी या समलिंगी जोडप्याने त्यांचा ‘रिलेशनशिप कमिटमेंट’ कार्यक्रम पुणे येथे नुकताच साजरा केला.
नुकताच छत्तीसगडच्या निवडणुकीचा निकाल लागला. छत्तीसगडमध्ये काँग्रेस अत्यंत मजबूत मानली जात होती; परंतु भाजपने भूपेश बघेल सरकार उलथवून टाकून मोठी उलथापालथ केली आणि सर्वांनाच धक्का दिला.
नैसर्गिक कापूर शरिराच्या अनेक समस्या दूर करू शकतो. असा हा कापूर कोणत्या समस्यांवर मात करण्यासाठी वापरला जाऊ शकतो, याची माहिती या लेखात देत आहोत.
केसांसाठी आयुर्वेदाची औषधे घेतांना ‘आपली प्रकृती कोणती ?’, ‘आपल्याला अन्य कोणते आजार आहेत का ?’, ‘वय’ आणि ‘किती दिवस औषध घ्यावे ?’, याचा विचार व्हायला हवा.