तोच आपुला सनातन हिंदु धर्म ।

प्रतिदिन दिवस उगवत असतो । प्रतिदिन तो मावळत असतो । तोच तोच सूर्य पुन्‍हा । आकाशी दिसत असतो ॥ १ ॥
तेच तेच आकाश । सूर्य चंद्र ही तेच । तीच तीच धरा । वृक्षवल्ली प्राणी तेच ॥ २ ॥

इस्रायलपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श !

‘शत्रूला कात्रीत पकडल्‍यावर उगाच मोठेपणा दाखवून त्‍याला क्षमा करणे, याइतका दुसरा मूर्खपणा नाही. युद्धात ‘मारा किंवा मरा’ इतकाच पर्याय असतो.

मातृभूमीविषयी जराही प्रेम नसणारे आणि शत्रूविषयी कळवळा असणारे नेहरूंसारखे पंतप्रधान होणे हे भारतियांचे दुर्दैव !

पंचशीलला उघड उघड धुडकावून चीनने केलेल्‍या आक्रमणाने नेहरू हादरले. त्‍या जबरदस्‍त धक्‍क्‍याने त्‍यांचा अंत झाला. हिंदुस्‍थानचा मोठा भूभाग ताब्‍यात येताच चिनी सरकारने उत्तमोत्तम रणगाडे आणून पाकिस्‍तानच्‍या राजधानीपर्ंयत मोठा रस्‍ता सिद्ध केला.

जागतिक हिंदु काँग्रेस (वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस) मनांना एकत्र आणून उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवते !

बँकॉक, थायलंड येथेे होणारी जागतिक हिंदु काँग्रेसही हिंदु समुदायाशी जागतिक स्‍तरावर चर्चा करण्‍यासाठी, रणनीती आखण्‍यासाठी आणि जगभरातील हिंदूंची प्रतिमा / भूमिका बळकट करण्‍यासाठी, त्‍यांंची मने एकत्रित करून या व्‍यासपिठाचा विस्‍तार करण्‍याचे आश्‍वासन देते.

तिरस्‍कारी काँग्रेस !

वर्ष २०१४ मध्‍ये देशातील जनतेने काँग्रेसला केंद्रीय सत्तेतून हटवले. याला ९ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र यातून काँग्रेसने धडा घेतलेला दिसत नाही. गेल्‍या ९ वर्षांत ‘भारत काँग्रेसमुक्‍त’ करण्‍याच्‍या घोषणा दिल्‍या जात असतांना अजूनही काँग्रेसमध्‍ये जीव आहे.

फटाक्‍यांचा पर्यायही नकोच !

सध्‍या वायूप्रदूषणामुळे मुंबईच्‍या हवेचा दर्जा खालावला आहे. ‘मुंबई अत्‍यंत प्रदूषित शहर’, ‘देहली जगातील प्रथम क्रमांकाचे प्रदूषित शहर’, अशी वृत्ते वृत्तपत्रांत झळकत आहेत. त्‍याच वेळी ‘दिवाळीला ‘हरित फटाक्‍यां’ची आतषबाजी करण्‍यात यावी…

लोकशाही मार्गाने विरोध करणार्‍या युवकावरील अन्‍याय दूर करणारा मदुराई खंडपिठाचा निवाडा !

‘मद्रास उच्‍च न्‍यायालयाच्‍या मदुराई खंडपिठामध्‍ये अरुण कांत याने एक याचिका प्रविष्‍ट केली होती. त्‍यात त्‍याने म्‍हटले की, त्‍याची शिपाई पदासाठी (तमिळनाडू पोलीस) राखीव दल, विशेष दल, कारागृह आणि अग्‍नीशमन अशा विभागांमध्‍ये निवड झाली होती..

प्‍लास्‍टिक पिशव्‍यांवरील बंदी व्‍यापक करूया !

राज्‍य शासनाने मार्च २०१८ पासून प्‍लास्‍टिक आणि थर्माकॉल यांवरील बंदीचा अधिनियम लागू केला. प्‍लास्‍टिक पिशव्‍या कचर्‍यात फेकून दिल्‍यानंतर कित्‍येक शतके त्‍या नष्‍ट होत नाहीत.

बांगलादेश सीमेच्‍या रक्षणासाठी मधमाशांचा वापर करण्‍याचा सीमा सुरक्षा दलाचा अनोखा प्रयोग !

सीमेवरील कारवाया थांबवण्‍यासाठी मधमाशांचे पोळे लावणे, ही कल्‍पना ठीक आहे. मधमाशांनी बांगलादेशी घुसखोर किंवा तस्‍कर यांच्‍यावर आक्रमण केले, तर चांगलेच आहे