(म्हणे) ‘मुसलमानांचे धर्मांतर करणार्या धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर कारवाई करावी !’ – मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी
जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करून ठार मारले जाते, त्याविषयी कधी मौलाना बरेलवी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करून ठार मारले जाते, त्याविषयी कधी मौलाना बरेलवी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
२ पोलीस आणि काही हिंदू घायाळ !
आक्रमण पूर्वनियोजित
(म्हणे) ‘या विधानामुळे अन्य धर्म समाप्त झाले !’ – काँग्रेसचे नेते उदित राज
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनी पाकिस्तानला काश्मीर विसरून भारताशी मैत्री करून वाद संपुष्टात आणण्याचे स्पष्टपणे बजावल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी पत्रकार कामरान युसूफ यांनी पाकमधील ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये हे उघड केले आहे.
इशक दार म्हणाले की, आधीच्या सरकारने केलेल्या चुकांचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागत आहे.
पोलीस दल हा शासनाचाच एक भाग आहे आणि पोलिसांनी अभ्यासाअंती निर्णय घोषित करूनही त्याला विरोध करणे म्हणजे पोलिसांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. हिंदु धर्म आणि संत यांना लक्ष्य करणे, ही अंनिसची रीतच असल्याने शाम मानव यांच्याकडून कोणती वेगळी अपेक्षा करणार ?
आयकर विभागात होणारा भ्रष्टाचार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !
पाश्चात्त्य देश संकरीत युद्धाच्या माध्यमांतून भारत आणि चीन यांसारख्या देशांची आर्थिक शक्ती, राजकीय प्रभाव अन् त्यांचा विकास रोखू शकत नाहीत. चीन आणि भारत आधीच अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे आहेत, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी केले.
आक्रमण करणार्या पॅलेस्टिनी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे.
भारतात गेली अनेक दशके मशिदींवरील भोंग्यांचा दिवसातून ५ वेळा होणारा आवाज हिंदू सहन करत आहेत, जर हिंदूंनी अशाच प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असता, तर काय झाले असते, याचा विचार कुणी करील का ?