काँग्रेसच्या घोषणापत्रात अप्रत्यक्षपणे हिंदु राष्ट्राची हुकुमशाहीशी तुलना !
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घोषित केलेल्या घोषणापत्रामध्ये ‘तानाशाही किंवा बहुसंख्याकवाद यांना देशात कोणतेही स्थान नाही’
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घोषित केलेल्या घोषणापत्रामध्ये ‘तानाशाही किंवा बहुसंख्याकवाद यांना देशात कोणतेही स्थान नाही’
आक्रमणकर्त्यांनी त्याच्याजवळची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याने विरोध करताच शस्त्राने प्राणघातक आक्रमण करून त्यांनी दुचाकीवरून पलायन केले. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी ख्रिस्तीबहुल युरोपमध्ये उष्णतेने १०० वर्षांतील उच्चांक गाठला होता. त्या वेळी येशू ख्रिस्तांनी युरोपीय लोकांना साहाय्य का केले नाही ?
देशातील ९ प्रमुख शहरांमध्ये गेल्या १० वर्षांत झाडी आणि जलस्रोत अल्प झाले. जयपूर, कर्णावती, नागपूर, पुणे आणि चेन्नई या शहरांचा ८० टक्के भाग ‘उष्णता केंद्रे’ बनली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मजार बांधण्याचे धर्मांधांचे साहस होतेच कसे ? ही बेकायदेशीर मजार बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
चीनने येथील भारताची अनुमाने ४ सहस्र चौरस कि.मी. कुरण भूमी बळकावली आहे. पश्मिनी मेंढपाळ मोर्चात सहभागी होतील, ते चीनने बळकावलेले कुरण कुठे आहे हे सांगतील.
पूर्वी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ साम्यवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या कह्यात असल्यामुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी झाली.
भिंतींमध्ये सिमेंट भरले किंवा खिळे मारले जाणे, हे काम ५० ते ७० वर्षांपूर्वी केले असावे, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.
अशोक अरुणाचल प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो या परिसरात रहाणार्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. यानंतर स्थानिक लोकांनी प्रथम त्याची विचारपूस केली आणि नंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण केली.
केंद्र सरकारने पालटले जन्म प्रमाणपत्राचे नियम