देशभरातील हज यात्रेसाठीची ११ प्रस्थान स्थळे रहित केली, त्यात दाबोळीचा समावेश ! – शेख जिना यांचे काँग्रेसच्या टिकेला प्रत्त्युत्तर
हज यात्रेला जायचे नाही आणि विमानसेवा गोव्यातून नसल्याने मुसलमानांची हानी झाल्याचा कांगावा करायचा !
हज यात्रेला जायचे नाही आणि विमानसेवा गोव्यातून नसल्याने मुसलमानांची हानी झाल्याचा कांगावा करायचा !
गोव्यात आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित आणि बरे झालेले रुग्ण यांचे प्रमाण ९५.४६ टक्के आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बेतुल येथे किल्ला बांधला.
दोन्ही वयस्कर महिलांचा प्रथम तीक्ष्ण हत्यार हाणून आणि नंतर चाकू खुपसून खून करण्यात आला.
प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत असलेल्या तथ्यहीन आणि संदर्भहीन बातम्यांमुळे गोव्यातील पर्यटन आणि इतर व्यवसाय यांवर विपरीत परिणाम होत आहे.
‘कृती योजने’चे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण केल्यास अधिकाधिक १ लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो
गोव्यातून हज यात्रेला जाणार्यांसाठी दाबोळी विमानतळ हे प्रारंभस्थळ बनवण्याचा प्रस्ताव रहित करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाचा अनेक मुसलमान संघटनांनी विरोध केला आहे.
अशा गोष्टींविषयी तथाकथित धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, चर्च किंवा तिच्याशी निगडित संस्था किंवा संघटना यांपैकी कुणीही तोंड उघडत नाही ! यावरून त्यांचा सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता, ही बेगडी असते हे सिद्ध होते ! असे धर्मांधांच्या श्रद्धास्थानांविषयी झाले असते, तर बेंगळुरूमध्ये झाली तशी दंगल झाली असती.
‘प्लाझ्मा’ थेरपीमुळे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आता केवळ १४ ‘प्लाझ्मा’ शिल्लक आहेत. कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांनी ‘प्लाझ्मा’ दान करण्यासाठी पुढे यावे
हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय विद्यालय मांडवीचे प्राचार्य रवि प्रताप सिंह यांची, तर दाबोळी येथील स्पेक्ट्रम करिअर अकादमीचे निर्देशक डॉ. कमलेश मिश्रा यांची सरचिटणीसपदी निवड झालेली आहे.