केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून पुरातत्व विभागाची लकवा झाल्यासारखी स्थिती !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या उत्खननात मोलाची भूमिका बजावणारे भारतीय पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी आणि पुरातत्व तज्ञ के.के. महंमद यांचे आत्मचरित्र असणारे ‘अ‍ॅन इंडियान आय अ‍ॅम’ (मी भारतीय आहे) नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

हिंदूंच्या देवता पूजा करण्यायोग्य नसल्याचे शिकवणार्‍या ५ लाख शाळांवर सरकार पैसा उधळत आहे ! – भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय

द्वेष शिकवणार्‍या अशा शाळा बंद करण्याऐवजी सरकार त्यांना अल्पंसख्यांक दर्जा देऊन करातून मिळालेला पैसा त्यांच्यावर उधळत आहे.

नाताळच्या काळात हिंदूंच्या देवतांना सांताक्लॉजच्या स्वरूपात दाखवले, तर गुन्हा नोंदवू ! – बजरंग दलाची चेतावणी

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते हिंदूंच्या देवतांचे विडंबन करतात. त्यामुळे आता हिंदूंच्या संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजे !

मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाच्या आईची तरुणीच्या भावांकडून हत्या

हिंदु तरुणींना लव्ह जिहादद्वारे फसवून त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणार्‍या मुसलमान तरुणांशी हिंदू कधी असे वागत नाहीत; मात्र मुसलमान तरुणीशी हिंदु तरुणाने विवाह केल्यावर अशा घटना घडतात, हे लक्षात घ्या !

काश्मीरमध्ये जाऊन रहाणार आणि नंतर हिंदूंनाही वसवणार ! – जितेंद्र त्यागी यांची घोषणा

जितेंद्र त्यागी म्हणाले की, काही जिहादी आतंकवादी संघटना पाकिस्तानच्या साहाय्याने काश्मीरमध्ये हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत.

बिल्किस बानो यांच्यावर बलात्कार करणार्‍यांच्या सुटकेच्या विरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

दोषींना चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर कारागृहातून सोडण्यात आले होते. त्यांनी १४ वर्षे शिक्षा भोगली आहे.

‘ट्विटर’ या विदेशी आस्थापनाकडून ‘कू’ या भारतीय आस्थापनाचे खाते बंद !

एरव्ही भाषण स्वातंत्र्याविषयी बोलणारे आता गप्प का ? ‘टि्वटर’च्या मनमानीपणाविषयी सरकारने त्याला जाब विचारला पाहिजे !

ज्यांनी आश्रय, रोजगार आणि अन्न दिले, त्यांच्यावरच उलटले !

यातून भारताने धडा घेणे आवश्यक आहे. फाळणीच्या वेळी धर्माच्या आधारे लोकसंख्येची अदलाबदल न झाल्यामुळेच आज पाकमधील हिंदूंचा वंशसंहार होत आहे, तर भारतात हिंदूंनी सर्वधर्मसमभावामुळे पोसले ते धर्मांध हिंदूंचा विनाश करण्यासाठी टपले आहेत !

तुम्ही राज्यातील ३८ सहस्र मंदिरे कह्यात का घेतली ?

अशी नोटीस आता देशातील प्रत्येक राज्याच्या सरकारला पाठवण्याची आवश्यकता आहे !

 भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदु निर्वासितांना १० वर्षांनी वीजपुरवठा

केवळ पाकमधीलच नव्हे, तर अन्य इस्लामी देशांतील पीडित हिंदु भारताकडे आशेने पहातात; मात्र भारतात आल्यावर त्यांना अशा प्रकारे असह्य अवस्थेत जगावे लागत असेल, तर त्यांनी भारतात येऊन काय उपयोग ?