‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

धार्मिक स्‍थळ ‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्‍या रूपात घोषित करण्‍याविषयीची जैन समुदायाची मागणी त्‍वरित स्‍वीकारावी, अशी मागणी देहलीतील जंतरमंतर येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. या आंदोलनामध्‍ये अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नोंदीमध्ये ‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दच नाही !

‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वातच नाही मात्र ‘इस्लामी आतंकवाद’ अस्तित्वात आहे आणि जगभरातील निरपराध लोकांना ठार मारून ते जगाला त्रास देत आहेत.

भारत आर्मेनियाला शस्त्रे विकणार असल्याने अझरबैझानकडून भारतावर टीका

भारताने ‘कुणाला शस्त्रे विकावित आणि कुणाला विकू नये’, याचा निर्णय अझरबैजानला विचारून घ्यायचा, असे त्याला वाटत असेल, तर तो पाकिस्तान आणि तुर्कस्थान यांच्याकडून शस्त्रे का घेतो, याचे उत्तर त्याने दिले पाहिजे !

द्वेष पसरवणार्‍या वृत्तनिवेदकांना हटवा ! – सर्वोच्च न्यायालय

टी.आर्.पी.साठी (‘टार्गेट रेटिंग पॉईंट’साठी) वृत्तवाहिन्या बातम्या सनसनाटी बनवतात. द्वेष पसरवणार्‍या वृत्तनिवेदकांना कार्यक्रमांतून हटवले पाहिजे. द्वेष पसरवणार्‍या गोष्टी देशासाठी धोकादायक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकांवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.

चारधाम यात्रेसाठी बांधण्यात येणार्‍या रस्त्याच्या संदर्भातील तज्ञांचा अहवाल दडपण्यात आला ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

जोशीमठ गावामध्ये झालेल्या भूस्खलनामागे चारधाम यात्रेसाठी बांधण्यात येणार्‍या रस्त्याचे कामही कारणीभूत असल्याचा अहवालही दडपण्यात आला आहे. – डॉ. स्वामी

प्रजासत्ताक दिनापूर्वी देहलीत आतंकवादी आक्रमणाचा कट उघड : दोन संशयितांना शस्त्रांसह अटक !

जनतेला प्रत्येक वर्षी आतंकवादाच्या सावटाखाली देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करावा लागणे, हे गेल्या ७५ वर्षांतील सर्व सरकारांना लज्जास्पद !

आफताब पूनावाला याने करवतीच्या साहाय्याने केले होते श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे ! – शवविच्छेदनाचा अहवाल

पोलिसांना एकूण २३ हाडे मिळाली होती. त्यावरून शवविच्छेदन अहवाल काढण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाच्या हाडांवर करवतीने कापल्याच्या खुणा मिळाल्या आहेत.

जगभरात जपानचे पारपत्र पहिल्या क्रमांकावर, तर भारताचे ८५ व्या क्रमांकावर !

गेल्या वर्षी भारताचा ८७ वा क्रमांक होता. या क्रमवारीमध्ये नेपाळ १०३ वर, तर पाकिस्तान १०६ व्या क्रमांकावर आहे.

राखी सावंत हिला मुसलमानाशी विवाह केल्याने इस्लाम स्वीकारावा लागला ! – तस्लिमा नसरीन

‘राखी सावंत हिलाही इस्लाम धर्म स्वीकारावा लागला; कारण तिने एका मुसलमान व्यक्तीशी निकाह केला. इतर धर्मांप्रमाणेच इस्लामचाही विकास झाला पाहिजे. मुसलमान आणि मुसलमानेतर यांनीही विवाह स्वीकारले पाहिजे.’

आम्हाला भारतात समाविष्ट करा !

गिलगिट-बाल्टिस्तान येथील नागरिकांची जोरदार मागणी – भारताने आता अधिक वाट न पहाता सैन्यकारवाई करून पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताला जोडले पाहिजे. भारताने ही संधी गमावू नये, असेच जनतेला वाटते !