चारधाम यात्रेमध्ये सहभागी होणार्या प्रत्येकाची पडताळणी होणार !
संतांनी सांगितल्यानंतर निर्णय घेणार्या उत्तराखंड सरकारचे अभिनंदन ! हिंदूंच्या यात्रांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र जिहादी आतंकवादी रचतात. हे लक्षात घेऊन सरकारने असामाजिक घटक यात्रेकरूंमध्ये मिसळून समाजविघातक कार्य करू नयेत, यासाठी स्वतःहून पावले उचलणे अपेक्षित आहे.