हिंदूंनो, तुम्ही तुमच्या रक्षणासाठी काय सिद्धता केली आहे ?

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशातील हिंदूंची घरे जाळली गेली. हे पाहून ‘भारतातील हिंदूंनी काही सिद्धता केली आहे का ? नाहीतर तुम्हीही अशाच प्रकारे जाळले जाल’, अशी चेतावणी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी हिंदूंना दिली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :