हिंदु धर्माचे खरे द्रोही ओळखा ! 

फलक प्रसिद्धीकरता

प्रयागराजच्‍या त्रिवेणी संगमात १३ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत ७ कोटी भाविकांनी स्नान केल्‍याची योगी आदित्‍यनाथ सरकारची आकडेवारी खोटी आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव यांनी केला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Akhilesh Yadav On Mahakumbh : (म्हणे), ‘महाकुंभपर्वासाठी ७ कोटी भाविक आल्याची आकडेवारी खोटी !’
    https://sanatanprabhat.org/marathi/874799.html