‘हरियाणा सरकारने राज्यातील शाळांमध्ये येत्या १५ ऑगस्टपासून ‘गुड मॉर्निंग’ असे बोलून अभिवादन करण्याचा इंग्रजी प्रघात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याऐवजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना किंवा शिक्षकांना अभिवादन करतांना ‘जय हिंद’ म्हणावे, असे या सरकारी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि देशाभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय ऐक्याविषयी आणि देशाच्या जाज्वल्य इतिहासाविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना जोपासली जाईल, असे या पत्रकात म्हटले आहे.’ (१२.८.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > शाळांमध्ये आता टाय घालण्यावरही बंदी घातली पाहिजे !
शाळांमध्ये आता टाय घालण्यावरही बंदी घातली पाहिजे !
नूतन लेख
- संपादकीय : कर्नाटक शासनाचा गणेशद्रोह !
- Shri Ramlalla Darshan : ६ महिन्यांत ११ कोटी भाविकांनी घेतले श्री रामललाचे दर्शन !
- सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘सनातन संस्था’ हे फार मोठे व्यासपीठ !
- बकरी कापण्यासाठी ‘ऑनलाईन’ अनुमती बंद करण्याविषयी न्यायमूर्तींना भाग पाडले !
- सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत प्लाझमा, बीम आणि लेझर लाईट यांना प्रतिबंध !
- छत्रपती संभाजीनगर येथे सव्वा ३ लाख ग्राहकांची वीज कायमस्वरूपी तोडली !