
‘अध्यात्माविषयी थोडे फार कळू लागले की, काही जण स्वतःला ‘गुरु’ म्हणवून घेऊ लागतात. स्वतःचे पांडित्य लोकांना दाखवून स्वतःभोवती शिष्यपरिवाराचा गोतावळा निर्माण करतात. एका टप्प्याला स्वतःला ‘सर्वज्ञानी’ समजून ते कसेही वागू लागतात; परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की, स्वतः ‘गुरु’पदासाठी पात्र नसतांना तसे करून ते ‘गुरु’पदाला अपकीर्त करत आहेत. त्यांच्यामुळे त्यांची स्वतःची हानी होतेच, त्याचबरोबर त्यांच्या शिष्य परिवाराचीही हानी होते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !