मुंबई – तौक्ते चक्रीवादळात तराफा बुडाल्याच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक कर्मचार्यांचे जबाब नोंदवले, तसेच तराफ्याशी संबंधित आस्थापनाच्या कर्मचार्यांची चौकशी पोलिसांनी चालू केली आहे. तौक्ते चक्रीवादळात ‘पी ३०५‘ तराफा बुडून ७५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी येलो गेट पोलिसांनी गुन्हा नोंदवून ४ आस्थापनांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > तराफा दुर्घटनेप्रकरणी १०० हून अधिक कर्मचार्यांचे जबाब नोंदवले !
तराफा दुर्घटनेप्रकरणी १०० हून अधिक कर्मचार्यांचे जबाब नोंदवले !
नूतन लेख
- वाळपई येथे उघडपणे गोवंशियांची चोरी
- कला अकादमीच्या ढासळत्या वास्तूची समस्या मांडण्यासाठी कलाकारांची आज विशेष बैठक
- वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा यवतमाळ येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निषेध !
- पुणे येथे ट्रकमधून पाठवला जाणारा ४३ लाख रुपयांचा गुटखा पकडला !
- गणवेश टक्केवारीत अडकल्याने विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
- हडपसर (पुणे) येथे श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालख्यांच्या मुक्कामाची सिद्धता !