मुंबई – तौक्ते चक्रीवादळात तराफा बुडाल्याच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक कर्मचार्यांचे जबाब नोंदवले, तसेच तराफ्याशी संबंधित आस्थापनाच्या कर्मचार्यांची चौकशी पोलिसांनी चालू केली आहे. तौक्ते चक्रीवादळात ‘पी ३०५‘ तराफा बुडून ७५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी येलो गेट पोलिसांनी गुन्हा नोंदवून ४ आस्थापनांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > तराफा दुर्घटनेप्रकरणी १०० हून अधिक कर्मचार्यांचे जबाब नोंदवले !
तराफा दुर्घटनेप्रकरणी १०० हून अधिक कर्मचार्यांचे जबाब नोंदवले !
नूतन लेख
बेपत्ता मजुराच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द !
पालखी सोहळ्यासाठी बाँबशोधक आणि नाशक पथकांसह पोलीसयंत्रणा सज्ज !
कुख्यात गुंड विजय पलांडे याची सरकारी अधिवक्ता पालटण्याची मागणी !
अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश !
२७ जूनपासून पावसाळी अधिवेशनास प्रारंभ !
सिन्नर (नाशिक) येथे संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रिंगण सोहळा !