
सातारा – माण तालुक्यातील डाळिंब फळबागांना ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून बहार धरलेल्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
माण तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांनी डाळिंब फळबागा लावल्या होत्या. तेल्या आणि मर रोगामुळे शेतकर्यांना थोडा त्रास झाला; परंतु नव्या जोमाने त्यांनी डाळिंब, आंबा, सीताफळ, संत्रा, पेरू या फळबागांचे मोठे क्षेत्र लागवडीखाली आणले. आता या फळबागा पुन्हा तयार होण्यासाठी भरपूर अवधी लागणार आहे. अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण यांमुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे.
महाबळेश्वर येथील हनुमान मंदिराचा मार्ग ‘द क्लब’ व्यवस्थापनाकडून खुला
हिंजवडी (पुणे) येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती
नवी मुंबई महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास प्रारंभ !
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एका तरुणाला अटक