
सातारा – माण तालुक्यातील डाळिंब फळबागांना ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून बहार धरलेल्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
माण तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांनी डाळिंब फळबागा लावल्या होत्या. तेल्या आणि मर रोगामुळे शेतकर्यांना थोडा त्रास झाला; परंतु नव्या जोमाने त्यांनी डाळिंब, आंबा, सीताफळ, संत्रा, पेरू या फळबागांचे मोठे क्षेत्र लागवडीखाली आणले. आता या फळबागा पुन्हा तयार होण्यासाठी भरपूर अवधी लागणार आहे. अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण यांमुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !