अशांना कठोर शिक्षा करा !

फलक प्रसिद्धीकरता

‘वेतन घेणारे कामगार जर कामाच्या वेळी मरत असतील, तर त्यांना ‘हुतात्मा’ कसे म्हणू शकतो ?’ अशी आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी लेखिका शिखा सरमा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या अंतर्गत अटक केली आहे.