
मुंबई – राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा प्रत्यक्ष (ऑफलाईन) घेण्यात येणार आहेत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. याविषयी सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सूत्र उपस्थित केले होते.
‘कोरोनामुळे मागील १ वर्षाचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अजूनही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची प्राथमिकता असणार आहे. बोर्डाच्या परीक्षांविषयी अनेकांनी काही सूचना आणि मागण्या दिल्या आहेत. त्यात काही गोष्टींची आवश्यकता असल्यास तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय घेऊ’, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !