
नवी देहली – ‘अंफान’ हे महाचक्रीवादळ २० मेच्या सायंकाळी बंगाल आणि ओडिशा राज्यांच्या समुद्रकिनार्यांवर धडकल्याने आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांत प्रत्येकी दोघांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ताशी ११० किमीच्या वेगाने या राज्यांच्या समुद्रकिनार्यावर हे वादळ धडकले आहे. यापासून रक्षण होण्यासाठी ओडिशामध्ये आतापर्यंत १ सहस्र ७०४ आश्रय छावण्या उभारण्यात आल्या आहेत. किनार्याजवळील दीड लाख, तर बंगालमध्ये ३ लाख ३० सहस्र लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे, अशी माहिती एन्.डी.आर्.एफ्.च्या प्रमुखांनी दिली.
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट