केंद्रीय गृह खात्याचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नवी देहली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता एप्रिल मासापासून चालू होणार्या वर्ष २०२१ राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एन्.पी.आर्.) प्रक्रियेचा पहिला टप्पा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. देशभरात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘जनगणना (२०२१)’ची प्रक्रिया चालू रहाणार आहे; पण ती प्रक्रिया कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलली आहे.
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता
Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या