मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – संचारबंदीला ९० टक्के जनतेचे सहकार्य मिळाले आहे; मात्र काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर लाठीचा उपयोग करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील वक्तव्य केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सहकार्य न करणार्यांवर लाठीचा उपयोग करण्यात येईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री
सहकार्य न करणार्यांवर लाठीचा उपयोग करण्यात येईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री
नूतन लेख
- बिहार येथून कोल्हापूर येथे जाणार्या ३२ अल्पवयीन मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी कह्यात घेतले !
- सलमान खान याच्या इमारतीवर गोळीबार केलेली पिस्तुले बिश्नोईच्या गावातीलच !
- हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
- मंदिर परिसरातही भेसळयुक्त मिठाई !
- Bajrangdal Chikmagalur : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या माजी पदाधिकार्यांना तडीपारीचा आदेश !
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !