मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – संचारबंदीला ९० टक्के जनतेचे सहकार्य मिळाले आहे; मात्र काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर लाठीचा उपयोग करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील वक्तव्य केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सहकार्य न करणार्यांवर लाठीचा उपयोग करण्यात येईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री
सहकार्य न करणार्यांवर लाठीचा उपयोग करण्यात येईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री
नूतन लेख
Indian Navy Day 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे नौदल दिनाची सिद्धता पूर्ण !
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तलाठी आणि पशूधन विकास अधिकारी यांना लाच घेतांना अटक !
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक !
भाईंदर येथील पाणीपुरीच्या पुर्या बनवणार्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धाड !
Gitamrutam 2023 : सांखळी (गोवा) येथे ४ सहस्र जणांनी केले भगवद्गीतेतील २ अध्यायांचे पठण
पिंपरी-चिंचवड येथील पोलीस मुख्यालयाला जागा न देण्याची देहू विश्वस्तांची मागणी !