महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंंद्राच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसर्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा समादेश देतो. महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे. (संदर्भ – विकीपिडिया संकेतस्थळ)
गुढीपाडव्याविषयी महाभारतातील उल्लेख
नूतन लेख
गुढीपाडव्यानिमित्त गोवा दूरदर्शनवर सनातनच्या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात २० ठिकाणी सामूहिक गुढी पूजन !
पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी उभारली सामूहिक गुढी !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर आणि ईशान्य भारतात ‘हिंदु नववर्ष’निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रम पार पडला !
सर्वांना प्रेम, चांगली वागणूक आणि प्रत्येकाचा आदर बाळगूया !
नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती !