मुंबई – कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यातील शहरी भागांत कलम १४४ लागू होते. २२ आणि २३ मार्चला मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने शेवटी राज्यशासनाने ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला; मात्र राज्यातील विविध शहरांत नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरतांना दिसत आहेत. अशा विनाकारण फिरणार्यांना काही ठिकाणी पोलिसांनी चोप दिला. काही शहरांत नागरिकांनी पोलिसांसाठी चहा आणि अल्पाहार यांची व्यवस्था केली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > संचारबंदी असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांना पोलिसांकडून चोप
संचारबंदी असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांना पोलिसांकडून चोप
नूतन लेख
संपादकीय : आतंकवादाच्या छायेत ऑलिंपिक !
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचा हिंदुद्वेष !
पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !
पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार !
संपूर्ण जगाला तारणार्या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा