मुंबई – कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यातील शहरी भागांत कलम १४४ लागू होते. २२ आणि २३ मार्चला मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने शेवटी राज्यशासनाने ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला; मात्र राज्यातील विविध शहरांत नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरतांना दिसत आहेत. अशा विनाकारण फिरणार्यांना काही ठिकाणी पोलिसांनी चोप दिला. काही शहरांत नागरिकांनी पोलिसांसाठी चहा आणि अल्पाहार यांची व्यवस्था केली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > संचारबंदी असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांना पोलिसांकडून चोप
संचारबंदी असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांना पोलिसांकडून चोप
नूतन लेख
उष्णता वाढीमुळे गोव्यात आज शाळा बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश
गोवा : उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल सुपुर्द करण्यासाठीच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ
क्षेत्र चाफळ येथे ‘श्री शिवराज्याभिषेकदिन’ उत्साहात साजरा !
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
नाशिक येथील लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर निलंबित !
औरंगजेब हा काही लोकांना आताच माहीत झाला का ? – सत्यजीत तांबे, आमदार