मुंबई – कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यातील शहरी भागांत कलम १४४ लागू होते. २२ आणि २३ मार्चला मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने शेवटी राज्यशासनाने ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला; मात्र राज्यातील विविध शहरांत नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरतांना दिसत आहेत. अशा विनाकारण फिरणार्यांना काही ठिकाणी पोलिसांनी चोप दिला. काही शहरांत नागरिकांनी पोलिसांसाठी चहा आणि अल्पाहार यांची व्यवस्था केली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > संचारबंदी असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांना पोलिसांकडून चोप
संचारबंदी असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांना पोलिसांकडून चोप
नूतन लेख
- ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !
- नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !
- नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !
- नगरमध्ये २७ ते २९ एप्रिल या कालावधीत गीतेवर प्रवचनमालिका !
- रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी घेतली विविध संघटना, व्यावसायिक, उद्योजक यांची भेट