Non-Hindus Not Allowed : तमिळनाडूतील सर्व मंदिरांमध्ये अहिंदूना प्रवेशबंदी !

मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! हिंदूंच्या मंदिरांचे त्यांच्या प्रथांनुसार पावित्र्य राखणे आणि कोणत्याही प्रकारच्या अनैतिक घटनांपासून मंदिरांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे.

ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गा हिंदु मंदिर पाडून बांधण्यात आल्याने याचे सर्वेक्षण करा ! – राजवर्धन सिंह परमार, राष्ट्रीय अध्यक्ष,, महाराणा प्रताप सेना

मुसलमान आक्रमकांनी भारतातील सहस्रो मंदिरे पाडून तेथे मशिदी किंवा दर्गे बांधले. ती मंदिरे परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गांनी प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्रातील भाजप सरकारने ही मंदिरे परत हिंदूंना मिळण्यासाठी कायदा करावा !

Gyanvapi Survey : ज्ञानवापी मशिदीच्या टाळे ठोकलेल्या भागात भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण व्हावे  !

हिंदु पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका !

Gyanvapi Case : ज्ञानवापीमध्ये खोदकाम करून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी हिंदु पक्ष न्यायालयाला विनंती करणार !

ज्ञानवापीचे सत्य काय आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणे हाच आमचा उद्देश आहे, असे हिंदु पक्षाचे म्हणणे आहे.

बिहारच्या बेतियामध्ये आजही होत आहे ब्रिटीश कायद्याद्वारे मंदिरांचे शोषण !

बिहारमधील बेतियाचे महाराज हरेंद्र किशोर सिंह बहादूर यांचे २६ मार्च १८९३ या दिवशी अकाली निधन झाले. त्यानंतर २४ मार्च १८९६ या दिवशी त्यांच्या विधवा पत्नीचेही निधन झाले.

गोवा : भोगभूमी नव्हे, तर परशुरामांची योगभूमी !

आता प्रखर हिंदुत्वाचा वसा जपणार्‍या गोव्याविषयी सामाजिक माध्यमांवरूनही फारच अपसमज पसरवले जात आहेत. थोडक्यात गोव्याची प्रतिमा जगभरात भोगभूमी म्हणून प्रचलित झाली आहे; पण खरोखर गोव्याची ही संस्कृती आहे का ? याचाच वेध या लेखातून घेतला आहे.

देवस्थानांच्या रक्षणासाठी संयुक्त लढा आवश्यक ! – पुजारी श्रीहरि नारायण दास अस्रण्णा

देवस्थानांचे व्यवस्थापन शासनाच्या कह्यात गेल्यावर म्हणजे मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर मंदिर भावपूर्ण पद्धतीने नव्हे, तर शासनाच्या दृष्टीने चालवले जाते.

ASI Report On Gyanvapi : ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते !

ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात उघड झाले आहे.

मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अमरावती येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील !

मुसलमानांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी ! – के.के. महंमद

मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे.