हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शाहिदा युनुस काझी या महिला मंडल अधिकार्‍याला २० सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारतांना रंगेहात पकडले !

भ्रष्‍टाचारामध्‍ये धर्मांध महिलाही पुढे असणे देशासाठी धोकादायक !

हिंदुसाम्राज्यदिनाच्या निमित्ताने सोलापूर येथे व्याख्यानमाला आणि पालखी सोहळ्याचे आयोजन !

श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने ३ ते ५ जून या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवस्मारकाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’त घडले हिंदूसंघटनाचे दर्शन !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्‍मरणात, ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या जयघोषात, चैतन्‍याने भारलेल्‍या वातावरणात आणि साधकांच्‍या अपूर्व उत्‍साहात काढण्‍यात आलेली ही लक्षवेधी दिंडी चैतन्‍याची उधळण करणारी आणि समृद्ध भारतीय संस्‍कृतीचे प्रदर्शन करणारी ठरली !

सोलापूर येथे २८ मे या दिवशी होणार्‍या ‘हिंदु एकता दिंडी’त मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! – हिरालाल तिवारी, सनातन संस्था

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या जागृतीसाठी ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे.

पशूवधगृह बंद करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीचे निवेदन घेऊन आलेले वृद्ध उपमुख्यमंत्र्यांसमोर कोसळले !

आता तरी त्याची नोंद घेऊन पशूवधगृह बंद करतील का ? राज्यभर सगळीकडे अवैध पशूवधगृहे मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सर्वांवरच सरकारने काहीतरी कार्यवाही करायला हवी !

सोलापूर शहरात २४० घंटागाड्यांची आवश्यकता; मात्र केवळ १९० गाड्याच उपलब्ध !

सध्या शहरातील कचरा संकलन करणार्या घंटागाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जुळे सोलापूरसह हद्दवाढ आणि शहरातील अनेक भागांत काही ठिकाणी २, तर काही ठिकाणी ४ दिवसांतून एकदा घंटागाडी येते.

आजपासून सोलापूर येथे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या सामाजिक कीर्तनमालेस प्रारंभ !

१५ ते १७ मे या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता कुचन प्रशाला येथे ही सामाजिक कीर्तनमाला चालणार आहे

उजनी धरणातील पाण्याची पातळी गतवर्षीच्या तुलनेत ३६ दिवस आधीच उणे झाली !

पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणार्‍या उजनी धरणातील पाणीसाठा ६ मे या दिवशी उणे पातळीमध्ये गेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३६ दिवस आधीच धरणातील पाण्याची पातळी उणे झाली आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, रसायन, गांजा असा ४ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.