रामनाथी आश्रमात असलेल्‍या श्रीकृष्‍णाच्‍या चित्राला घातलेल्‍या हारातील सुदर्शनचक्रावरील भागातीलच फुले आपोआप गळून खाली पडण्‍यामागील आध्‍यात्मिक कारण

रामनाथी आश्रमात असलेल्‍या श्रीकृष्‍णाच्‍या चित्राला घातलेल्‍या हारातील सुदर्शनचक्रावरील भागातीलच फुले आपोआप गळून खाली पडण्‍यामागील आध्‍यात्मिक कारण

सुदर्शनचक्रात प्रचंड मारक शक्‍ती कार्यरत झाली आणि ती असुरांच्‍या दिशेने प्रक्षेपित झाली. त्‍याचा परिणाम म्‍हणून, सुदर्शनचक्रावरील हाराच्‍या भागातीलच फुले गळून पडली आहेत आणि बाकी हार आहे तसाच राहिला.

पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) यांना ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच श्रीकृष्‍ण आहेत’, याविषयी आलेली अनुभूती !

पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) यांना ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच श्रीकृष्‍ण आहेत’, याविषयी आलेली अनुभूती !

श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेच्‍या १० व्‍या अध्‍यायातील १२ व्‍या आणि १३ व्‍या श्‍लोकांत देवता आणि ऋषिमुनी यांनी केलेले श्रीकृष्‍णाचे वर्णन वाचून भावजागृती होणे

श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने स्वाध्याय परिवाराच्या वतीने पथनाट्याची निर्मिती !

श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने स्वाध्याय परिवाराच्या वतीने पथनाट्याची निर्मिती !

स्वाध्याय परिवारचे प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी समग्र गीतेच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि प्रसार स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून केला. जगभरामध्ये कृष्णाचे तत्त्वज्ञान, कृष्णाचे जीवनदर्शन, वैदिक संस्कृतीचे महात्म्य वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे सर्वसामान्य जनतेला पचेल, रुचेल, समजेल अशा भाषेमध्ये सांगितले.

धर्मसंस्‍थापक भगवान श्रीकृष्‍णाची वैशिष्‍ट्ये !

धर्मसंस्‍थापक भगवान श्रीकृष्‍णाची वैशिष्‍ट्ये !

४ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘निर्मोही आणि प्रत्‍येक क्षणी समाजाचा विचार करणारा, थोर राजनीतीज्ञ, कुशल कर्मवादी अन् धैर्यवान’, या वैशिष्‍ट्यांची माहिती वाचली. आज या लेखाचा उर्वरित भाग येथे देत आहोत.

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये !

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये !

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण म्हटले की, समस्त कृष्णभक्तांना आठवतात त्या त्याच्या अद्भुत लीला, त्याचा खोडकरपणा, त्याने केलेले युद्ध आणि त्याने भक्तांना ‘गीते’च्या माध्यमातून दिलेला भगवद्संदेश ! अशा या भगवान श्रीकृष्णाची अद्भुत वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’च्या निमित्ताने तासगाव तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये  येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करावी !

‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’च्या निमित्ताने तासगाव तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करावी !

शाळा-महाविद्यालयांत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचे आवाहन करणारे श्री. सचिन चव्हाण यांचे अभिनंदन !

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन

‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्‍या ८० व्‍या वर्षी भक्‍तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद़्‍गार आणि त्‍याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्‍या ८० व्‍या वर्षी भक्‍तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद़्‍गार आणि त्‍याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !

‘विष्‍णुस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर हे पूर्णत्‍वाला पोचलेले असूनही जीवनात प्रत्‍येक टप्‍प्‍यावर कसे शिकत असतात’, हेही त्‍यांनी लिहिलेल्‍या लेखांवरून कळते. यातून साधकांनीही ‘साधना करतांना सतत जिज्ञासा आणि शिकण्‍याची वृत्ती कशी जागृत ठेवायला हवी’, हे लक्षात येते.

पुरी (ओडिशा) येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ !

पुरी (ओडिशा) येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ !

भगवान जगन्नाथ रथयात्रा मंदिरापासून अनुमाने ३ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरापर्यंत जाते, जे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर असल्याचे मानले जाते. या रथयात्रेत अनुमाने २५ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.