सनातनचे अध्यात्मावर आधारलेले मराठी व्याकरण !

या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

पालकांनी त्यांच्या मुलांना संस्कृत शिकण्यासाठी प्रेरित केले पाहिजे ! – उपराज्यपाल मनोज सिन्हा

संस्कृत आपल्या देशाची एकमात्र भाषा आहे जिने केवळ विविध क्षेत्रांतच नाही, तर शिक्षक अन् विद्यार्थी यांच्यातही घनिष्ठ संबंध निर्माण केले आहेत.

भाषेतील अक्षरांची संख्या आणि त्यांचे उच्चार अन् संस्कृत भाषेचे महत्त्व

शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे एकमेकांशी जोडलेले असतात’, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्याचा अर्थ आहे, ‘शब्द’ म्हणजे ‘अक्षराचा उच्चार.’ ‘स्पर्श’ म्हणजे ‘स्पर्शेंद्रियांमुळे होणारे ज्ञान’, ‘रूप’ म्हणजे ‘लिखित अक्षराचा आकार.

भारतातील महत्त्वाच्या संस्थांची संस्कृतमधील घोषवाक्य

२२ ऑगस्ट २०२१ या दिवशी ‘संस्कृतदिन’ आहे. त्या निमित्ताने…

विश्व संस्कृतदिनी करावयाचा संकल्प : ‘वदतु संस्कृतम् । पठतु संस्कृतम् । जयतु भारतम् ।’

संकल्प करूया : ‘राष्ट्राच्या अस्मितेच्या संवर्धनासाठी मी माझ्या व्यावहारिक भाषेत अधिकाधिक संस्कृत शब्दांचा उपयोग करीन, तसेच माझ्या दैनंदिन व्यवहारात संस्कृतचा उपयोग करून सतत संस्कृत शिकणे आणि शिकवणे यांसाठी प्रयत्नशील राहीन.

सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेचे श्रेष्ठत्व !

‘संस्कृतभाषा ही देवांची भाषा; म्हणून तिला ‘सुरवाणी’, ‘गीर्वाणवाणी’ असे म्हणतात. ही सर्व भाषांमध्ये प्रमुख, म्हणजेच ‘सर्व भाषांची जननी’ असून ती जगातील अतिप्राचीन भाषा म्हणून गौरवली जाते.

संस्कृत भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! – पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, हिंदु जनजागृती समिती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने जगभरातील विविध भाषांमधून निर्माण होणार्‍या सूक्ष्म स्पंदनांविषयी संशोधन केले आहे. यात संस्कृत भाषेचे वेगळेपण आणि देवत्व लक्षात आले आहे….

पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आले आहेत उपनिषदातील संस्कृत श्‍लोक !

भारतातील किती विश्‍वविद्यालयांच्या भिंतींवर अशा प्रकारे उपनिषदांमधील श्‍लोक लिहिले गेले आहेत ? – संपादक

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची युवासाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ ‘टिमवि’च्या संस्कृत परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम !

कु. आर्या ही पुणे येथील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये शिकत असून तिने इयत्ता ९ वीच्या वार्षिक परीक्षेतही १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत.

महाकवी कालिदास यांच्या ऋतुसंहार या संस्कृत काव्याच्या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन

महाकवी कालिदास रचित ऋतुसंहार या संस्कृत काव्याचा ऋतुसंहार…एक रसानुवाद या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते झाले.