संस्कृतला महत्त्व दिले जात नसल्याने मी संस्कृत भाषेत चित्रपटनिर्मिती केली ! – दिग्दर्शक वीजेश मणी

संस्कृत ही समृद्ध भाषा असूनही तिला महत्त्व दिले जात नाही; म्हणून मला संस्कृत भाषेतील चित्रपटाची निर्मिती करायची होती, असे उद्गार नमो या श्रीकृष्ण आणि सुदामा या कथेवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. वीजेश मणी यांनी काढले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

संस्कृतला राष्ट्रीय भाषा घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? काँग्रेसने संस्कृतला मृत ठरवले, त्या भाषेला आताच्या सरकारने पुनरुज्जीवित करून त्याला गतवैभव मिळवून देणे संस्कृतप्रेमींना अपेक्षित आहे !

गोव्यात संस्कृतभारतीकडून शालेय मुलांना घरबसल्या संस्कृत शिकण्यासाठी उपक्रम

शालेय मुलांसाठी घरबसल्या संस्कृत शिकण्याची सुलभ आणि उपयुक्त अशी संधी गोव्यात ‘संस्कृतभारती’कडून देववाणी परीक्षा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी कौस्तुभ कारखानीस, प्रकल्प संचालक, देववाणी संस्कृतभारती, ९८२३९४५०९४ यावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आलेे आहे.

संस्कृत हीच संस्कृती !

इंग्रजी बोलणार्‍यांच्या देशात कार्यक्रमांचा प्रारंभ संस्कृत भाषेतून होत आहे आणि ती पाश्‍चात्त्य भाषांना वरचढ ठरत आहे. ‘भाषा मरता, देश आणि संस्कृतीही मरते, तर भाषा जगता देश आणि संस्कृती यांना ऊर्जितावस्था येते’, असे म्हटले जाते. जगभरात संस्कृतचे केले जाणारे गुणगान ही आगामी हिंदु राष्ट्राची नांदीच ठरणार आहे, यात शंकाच नाही.

मणिपूर शासनाच्या अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश करण्यास विद्यार्थी संघटनेचा विरोध

देवभाषा संस्कृतचे महत्त्व न जाणताच त्याला विरोध करणार्‍या विद्यार्थी संघटनेचा हिंदुद्वेष ! भारतापासून स्वत:ला वेगळे समजणार्‍या किंबहुना आपल्या निवेदनातून लोकांना तसा संदेश देणार्‍या या संघटनेवर बंदीच घालण्याची आवश्यकता आहे !

बिहार विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ !

किती हिंदु लोकप्रतिनिधी संस्कृतमधून शपथ घेतात ? शकील अहमद खान यांनी संस्कृतला मृतभाषा ठरवणार्‍या काँग्रेसला संस्कृतविषयी योग्य धडा शिकवला पाहिजे !

ध्वज विजयाचा उंच धरा रे…!

लक्षावधी वर्षांपासूनची अतीप्राचीन सनातन हिंदु संस्कृती निर्माण झालेल्या सृष्टीचा आज जन्मदिवस ! ज्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, पर्यायाने त्याच दिवशी सनातन (हिंदु) संस्कृतीची निर्मिती होण्यास आरंभ झाला.