सनातनच्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या समवेत नामजप करतांना साधिकेचा शारीरिक त्रास दूर होऊन तिला आनंद मिळणे
‘संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत. ‘संत करत असलेल्या नामजपाच्या माध्यमातून त्यांच्यातील चैतन्य कार्यरत होते’, याची प्रचीती येणे.
‘संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत. ‘संत करत असलेल्या नामजपाच्या माध्यमातून त्यांच्यातील चैतन्य कार्यरत होते’, याची प्रचीती येणे.
पणजी (गोवा) येथील सनातनच्या ४१ व्या संत पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांचा आज वाढदिवस
पुणे येथील सनातनच्या ८५ व्या संत पू. (सौ.) संगीता पाटील यांचा वाढदिवस (आषाढ पौर्णिमा)
गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस गुरु म्हणून आले आणि त्यांच्याकडून महान कार्य करवून घतले
परभणी येथील साधिका कु. साक्षी रुद्रकंठवार (वय १८ वर्षे) हिच्याविषयी सौ. अंजली झरकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
गुरुपौर्णिमेला १ सहस्र पटींनी गुरुतत्त्व कार्यरत असते. अन्य काळात सहस्रो वर्षे साधना केल्यानंतर जे फळ मिळते, तेच फळ संधीकाळामध्ये काही काळ साधना केल्याने मिळते. त्यातही श्रीमन्नारायणाच्या मार्गदर्शनाखाली राहून साधना करायला मिळते.
या लेखमालेत आज २२ जुलै २०२१ या दिवशी आपण पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया !
गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
या लेखमालेत आज २० जुलै २०२१ या दिवशी आपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पाहूया !
सनातनचे १०६ वे समष्टी संत पू. माधव साठेकाका यांचे आज २०.७.२०२१ या दिवशी तिसरे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण.