यजमानांच्या मृत्यूनंतर यवतमाळ येथील साधिका श्रीमती धनश्री देशपांडे यांनी संत आणि साधक यांच्या माध्यमातून वेळोवेळी अनुभवलेली श्री गुरूंची कृपा !

यजमानांच्या मृत्यूनंतर यवतमाळ येथील साधिका श्रीमती धनश्री देशपांडे यांनी संत आणि साधक यांच्या माध्यमातून वेळोवेळी अनुभवलेली श्री गुरूंची कृपा !

रवींद्र यांच्या निधनानंतर नातेवाइकांशी पुष्कळ स्थिरतेने बोलता येणे आणि ‘हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले’, असे अनुभवणे

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) आणि दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्या दैवी बाललीलांचे अनुभवलेले अनमोल क्षणमोती !

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) आणि दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्या दैवी बाललीलांचे अनुभवलेले अनमोल क्षणमोती !

दोन बालसंतांचे सहजावस्थेतील वागणे, एकमेकांविषयीची प्रीती, भाव, एकमेकांचे कौतुक हे सर्वच अवर्णनीय आहे.देवालाही या दोघांना असे बघण्याचा मोह आवरता आला नसेल’, असेच आम्हाला वाटते.

सतत इतरांचा विचार करणारे आणि ‘देव हृदयातच आहे’, असा भाव असणारे सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) !

सतत इतरांचा विचार करणारे आणि ‘देव हृदयातच आहे’, असा भाव असणारे सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) !

वैशाख शुक्ल दशमी (११.५.२०२२) या दिवशी मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा पाचवा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या आजीला आणि आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील संतत्वाची प्रचीती देणारी सूत्रे पुढे दिली आहेत.

सूक्ष्मजगताच्या संदर्भातील प्रदर्शन अत्यंत एकाग्रतेने पाहून जिज्ञासेने प्रश्न विचारणारे पू. भार्गवराम भरत प्रभु !

सूक्ष्मजगताच्या संदर्भातील प्रदर्शन अत्यंत एकाग्रतेने पाहून जिज्ञासेने प्रश्न विचारणारे पू. भार्गवराम भरत प्रभु !

आम्ही काही दिवसांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. मी जिथे सेवेसाठी बसते, तिथे पू. भार्गवराम मला शोधत आले.

मनुष्याला कितीही ज्ञान असले, तरी ‘त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा ?’, हे त्याला अध्यात्मच शिकवते !

मनुष्याला कितीही ज्ञान असले, तरी ‘त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा ?’, हे त्याला अध्यात्मच शिकवते !

‘मनुष्य कितीही शिकला आणि त्याने कितीही ज्ञान मिळवले, तरी ‘मिळालेल्या ज्ञानाच्या सागरातून एखाद्या प्रसंगी नेमक्या कोणत्या ज्ञानाचा उपयोग करायचा ?’, हे बुद्धीने ठरवणे फार अवघड असते.

बेळगाव येथील श्रीमती विजया नीलकंठ दीक्षितआजी (वय ८९ वर्षे) संत होण्याच्या संदर्भात फोंडा (गोवा) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) हिला मिळालेल्या पूर्वसूचना

बेळगाव येथील श्रीमती विजया नीलकंठ दीक्षितआजी (वय ८९ वर्षे) संत होण्याच्या संदर्भात फोंडा (गोवा) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) हिला मिळालेल्या पूर्वसूचना

‘६.११.२०२१ या दिवशी दीक्षितआजी (श्रीमती विजया नीलकंठ दीक्षितआजी (वय ८९ वर्षे)) कणगलेकरकाकूंच्या (श्रीमती दीक्षितआजी यांच्या कन्या सौ. अंजली कणगलेकर (वय ६६ वर्षे) यांच्या) समवेत आमच्या घरी आल्या होत्या. तेव्हा मला वाटले की, आमच्या घरी कुणीतरी संतच आले आहेत.

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

वैशाख शुक्ल तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या मुली आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

वैशाख शुक्ल तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या मुली आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.