गुरुदेवा तव चरणांशी आता मज एकरूप करवूनी घ्यावे ॥
श्रीसत्शक्ति सौ. बिंदाताई यांच्या दैवी वाणीतील भावसत्संग ऐकल्यानंतर ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रार्थना महेश पाठक हिला पुढील कविता सुचली.
श्रीसत्शक्ति सौ. बिंदाताई यांच्या दैवी वाणीतील भावसत्संग ऐकल्यानंतर ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रार्थना महेश पाठक हिला पुढील कविता सुचली.
साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास लक्षात घेता त्यांची तीव्रता इतकी होती की, कुणीही साधक जिवंत राहू शकला नसता. केवळ भगवंताची कृपा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील प्रीती यांच्यामुळे साधक तीव्र त्रासातही जिवंत राहू शकले.
‘धर्माभिमानी हिंदुत्वाचा प्रसार आणि रक्षण यांचे कार्य करतात. साधक धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांच्या कृती समष्टी साधना म्हणून करतात. दोघांच्या कृती जरी दिसतांना सारख्या दिसत असल्या, तरी त्यांच्यामध्ये पुढील भेद आहेत.
‘वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यासमवेत ‘कसे वागले पाहिजे’, हे श्री. रवींद्र बनसोड यांच्या पुढील लेखावरून लक्षात येईल. या लेखाविषयी श्री. रवींद्र बनसोड यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
दिवसभरात अनेक वेळा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपातील भगवंतच साधकांसाठी हे सर्व करू शकतो’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता.
मनोविकारतज्ञ कोणत्याही मनोरुग्णांवर उपचार करतांना स्वत:ला वाईट शक्तींचे त्रास होऊ नये, यासाठी एखाद्या उच्च देवतेचा नामजप करणे, संतांच्या आवाजातील भजने ऐकणे आदी आध्यात्मिक उपाय करू शकतात.
आयुष्यात आजपर्यंत भेट दिलेल्या धार्मिक स्थळांपेक्षा या आश्रमातील चैतन्य आणि शिस्त कित्येक पटींनी अधिक असल्याचे मला प्रथमच अनुभवता आले.
रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पद्मनाभस्वामी मंदिरातून ओणमनिमित्त प्राप्त झालेल्या शेषशायी विष्णूच्या धनुष्याकडे पाहून नामजप करतांना जाणवलेली सूत्रे …
मी सूक्ष्म जगताविषयी ग्रंथ पाहिले होते; पण आज सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःला त्रास होत असूनही ते आम्हाला सर्व माहिती सांगत आहेत’, याची मला जाणीव झाली.’
पौष कृष्ण पक्ष षष्ठी (३.२.२०२१) या दिवशी चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके याचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त पद्मनाभच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये . . .