
‘३०.५.२०१९ या दिवशी ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने मला रामनाथी (गोवा) येथील आश्रमात सेवेला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा आश्रमातील प्रत्येक साधकाकडून प्रेमभाव, काटकसर, नियोजनकौशल्य इत्यादी गुण मला शिकायला मिळाले. तेव्हा मला वाटले, ‘हा आश्रम म्हणजे जणू ‘गोकुळ’ किंवा ‘चारधाम’च आहे. इथेच सर्व आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी दुसरीकडे कुठे जाण्याची आवश्यकताच नाही !’ आश्रमातील सर्व वस्तूंकडे पहातांना माझा भाव जागृत होत होता. दिवसभरात अनेक वेळा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपातील भगवंतच साधकांसाठी हे सर्व करू शकतो’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता. आश्रमात असतांना आनंद अनुभवायला मिळाला, यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. माधवी महेश कोकाटे, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा. (९.६.२०१९)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार कदापि करू नका !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !