देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीचा किरणोत्सव !

मद्दरलक्कमा (श्री महालक्ष्मी) या देवीच्या आज्ञेनुसार सनातनचे आश्रम, तसेच संत यांच्या रक्षणासाठी सप्तशतीचा पाठ आरंभ करताच, आश्रमाच्या स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीचा किरणोत्सव होणे, ही देवीने तिच्या कृपेची दिलेली प्रचीतीच होय.

साधकांना अखंड चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती देणारा अन् ‘रथ म्हणजे चालता बोलता आश्रमच आहे !’ या परात्पर गुरु डॉक्टरांच्या बोलाची प्रचीती देणारा सनातन संस्थेचा शक्तीरथ !

सनातन संस्थेच्या शक्तीरथाला गुरुसेवेत कार्यरत होऊन माघ कृष्ण पक्ष एकादशीला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त रथाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती…

नम्र, तळमळीने सेवा करणारे आणि सतत कृतज्ञताभावात असलेले सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंत (वय ८३ वर्षे) !

सनातनच्या देवद आश्रमातील साधिकांना पू. सदाशिव सामंतकाका यांची जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

‘इतरांशी जुळवून घेता न येणे’, या स्वभावदोषावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा गिरिधर पाटील यांनी चिंतन करून केलेले प्रयत्न !

‘इतरांशी जुळवून घेता न येणे’, हा स्वभावदोष दूर होण्यासाठी काय प्रयत्न केले ?’, या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया देत आहोत . . .

गुजराती भाषांतराची सेवा करणारे श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६९ वर्षे) यांची सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ आणि सेवेविषयीचा भाव !

गुजराती भाषांतराची सेवा करणारे श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६९ वर्षे) यांची सौ. देवी कपाडिया यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूती

मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची स्थापना करण्यात आल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूतींपैकी ३ मार्च या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधव आणि अन्य साधकांना आलेल्या अनुभूती पाहिल्या आज उर्वरित अनुभूती पाहूया.

ध्यानात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांना पाहिल्यावर ‘त्या तिघी जणी महालक्ष्मीदेवीचे प्रतीक आहेत’, असे जाणवणे

मी ध्यानमंदिरात ध्यानाला बसले होते. तेव्हा मला ‘३ देवी उभ्या आहेत’, असे दिसले. तेव्हा ‘त्या तिघी जणी श्री महालक्ष्मीदेवीचे प्रतीक आहेत’, असे वाटले.

‘प्रतिकूल परिस्थितीत देव कसे सांभाळतो’, याची देवद, पनवेल येथील आश्रमातील साधकांनी घेतलेली अनुभूती

‘‘हिंदुु राष्ट्र स्थापन होण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसा देव आपल्यावर भरभरून कृपेचा वर्षाव करत आहे.’’ त्याची प्रचीती देवद आश्रमात १३.९.२०२० या दिवसापासून निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत साधकांना घेता आली.

मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

‘मुंबई येथील सेवाकेंद्रात श्री गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर वास्तूतील प्रत्येक वस्तू मला प्रकाशमान वाटत होती.

देवाने साधिकेला नामजपाचे महत्त्व भावप्रयोगातून सांगणे

‘कलियुगात सर्वश्रेष्ठ साधना म्हणजे नामसाधना ! नामजप करण्यासाठी पैसा-अडका किंवा शक्ती लागत नाही. अशी ही सर्वांग सुंदर उपासना आहे. नाम हे देवाकडे नेणारी पायवाट आहे, तर मोक्षाच्या द्वाराची पहिली पायरी आहे.