भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

पू. अण्णांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधकांनी त्याविषयी व्यक्त केलेले मनोगत आपण १२.१०.२०२२ या दिवशी पाहिले. आज अंतिम भागात धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे पहाणार आहोत.

गुरुसेवेची तीव्र तळमळ, सतत देवाप्रती कृतज्ञता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेले ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते !

आश्विन पौर्णिमा, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा (९.१०.२०२२) या दिवशी श्री. बाळासाहेब विभूते यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा मोठा मुलगा श्री. अभिजित विभूते यांना त्यांच्या साधनाप्रवासाच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा (वय ८० वर्षे) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन

‘मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा यांचा आश्विन कृष्ण चतुर्थी (१३.१०.२०२२) या दिवशी ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी साधना आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने येथील जिज्ञासूंसाठी ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर श्री याज्ञवल्क्य वेद भवन या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

पू. रमानंदअण्णांनी साधकांना श्री गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगून साधनेची अनिवार्यता साधकांच्या लक्षात आणून दिली. आता आजच्या भागात पू. अण्णांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधक अन् धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत पहाणार आहोत.

आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात.

आत्मज्ञानाने संचित कसे नष्ट होईल, ते ह्या लेखात पाहू. आत्मज्ञान होण्याच्या आधीची आणि जन्मांतरांची संचित कर्मफळे आत्मज्ञान झाल्यामुळे कशी नष्ट होणार, हे समजण्यासाठी आधी कर्माचे फळ आपण भोगतो म्हणजे नक्की कोण भोगतो, हे समजून घ्यावे लागेल.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६८ वर्षे) यांची गुणवैशिष्ट्ये !

श्री. बाळासाहेब विभूते (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना कशी करायची ? या संदर्भात मार्गदर्शन व्हावे’, या उद्देशाने कर्नाटक राज्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. त्या मार्गदर्शनातील काही सूत्रे येथे दिली आहेत.

सोलापूर येथील सनातनच्या ‘कृष्णकुंज’ या सेवाकेंद्रातील चैतन्याचा परिणाम तेथील परिसर, झाडे आणि पक्षी यांच्यावर होत असल्याचे जाणवणे

‘सनातनचे सोलापूर येथील सेवाकेंद्र १० माळ्यांच्या इमारतीत दुसर्‍या माळ्यावर आहे. हे सेवाकेंद्र ४ सदनिकांचे (फ्लॅटचे) आहे. सद्गुरु स्वाती खाडये यांनी या सेवाकेंद्राला ‘कृष्णकुंज’ हे नाव दिले आहे. या सेवाकेंद्राविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

अशा या लक्ष्मीला नमन असे माझे ।

आश्विन कृष्ण द्वितीया (११.१०.२०२२) या दिवशी कु. आराधना धाटकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी केलेले काव्य येथे प्रसिद्ध करत आहोत.