समाजात कसेही वागून ‘गुरु’ शब्दाची अपकीर्ती करणारे काही तथाकथित ‘गुरु’ !

‘अध्यात्माविषयी थोडे फार कळू लागले की, काही जण स्वतःला ‘गुरु’ म्हणवून घेऊ लागतात. स्वतःचे पांडित्य लोकांना दाखवून स्वतःभोवती शिष्यपरिवाराचा गोतावळा निर्माण करतात.

आध्यात्मिक पातळी न्यून झालेल्या साधकांनो, ‘निराश न होता आपण साधनेत कुठे न्यून पडलो ?’, याचा तत्त्वनिष्ठतेने अभ्यास करा आणि इतरांचे साहाय्य घेऊन साधनेचे नेमकेपणाने प्रयत्न करा !

अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व असल्याने साधनेचे प्रयत्न तळमळीने अन् चिकाटीने करावेत. माझी आध्यात्मिक पातळी वाढली नाही’, या नकारात्मक विचारांत न अडकता सकारात्मक राहून तळमळीने प्रयत्न करण्यातील आनंद घ्या !’

अप्रतिम भावविश्व अनुभवणार्‍या नंदुरबार येथील साधिका सौ. निवेदिता जोशी !

देवतांचा नामजप करतांना सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेला भाव अवर्णनीय आहे. त्यांनी वर्णन केलेले भावविश्व वाचकालाही सहजतेने अनुभवता येतील, इतका तो लेख अप्रतिम आहे.

साधकांनो, ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढावी’, हीसुद्धा स्वेच्छाच असल्याने त्या विचारांत न अडकता ‘भाव’ आणि ‘तळमळ’ वाढवून साधनेतील आनंद घ्या !

‘माझी पातळी ६० टक्के व्हायला पाहिजे’, ही स्वेच्छा न्यून झाल्यावरच ‘देव ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत नेतो’, याचा अनुभव बर्‍याच साधकांनी घेतलेला आहे.

साधकांनो, ‘भगवंताने घेतलेल्या साधनेच्या प्रत्येक कसोटीत उत्तीर्ण होणे’, हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे’, हे लक्षात घ्या !

६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणे आपल्या हातात नाही; मात्र प्रतिदिन निरपेक्षपणे आणि सातत्याने साधनेचे प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळे तळमळीने प्रयत्न केल्यास गुरुकृपेने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठता येईल, यात शंका नाही !’

सनातनमध्ये ‘मी केले’, असे काहीच नसणे

‘काही आध्यात्मिक संस्था किंवा संप्रदाय यांनी कोणतेही उपक्रम राबवले वा कार्यक्रम केले की, ‘आम्ही हे केले, आम्ही ते केले’, असे सांगतांना दिसतात; मात्र सनातनमध्ये सर्व कार्य महर्षि, संत आदींच्या, म्हणजे देवाच्या मार्गदर्शनानुसार केले जाते.

श्रद्धा आणि संत वचनावरील दृढ विश्वास यांमुळे भगवंताचे दर्शन होणे

किरातला ‘भगवंत काय असतो ?’, हेही ठाऊक नव्हते; परंतु तो संतांना प्रतिदिन नमस्कार करायचा. संतांना नमस्कार करणे आणि संतदर्शन यांचे फळ आहे की, त्याला ३ दिवसांत भगवंताचे दर्शन झाले.

सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेचे महत्त्व !

‘समाजात ‘दुःख दूर व्हावे आणि मनाला सुख मिळावे’, यासाठी अनेक जण मानसिक स्तरावरील उपाय सांगतात व काही जण आध्यात्मिक स्तराचे उपाय सांगतात. पण ‘दुःखाचे मूळ त्रास शोधून त्यावर नेमके काय उपाय करायचे ?,हे कुणीच सांगत नाही.

‘मनुस्मृति’त वर्णिलेली संन्याशांची जीवन आणि मृत्यू यांकडे पहाण्याची दृष्टी !

संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी, तसेच आपल्याला आध्यात्मिक बळ मिळावे, यांसाठीचा ध्वनीमुद्रित नवीन नामजप उपलब्ध !

हा नामजप सनातनच्या संकेतस्थळावर, तसेच ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.