मनुस्मृति’त वर्णिलेली संन्याशांची जीवन आणि मृत्यू यांकडे पहाण्याची दृष्टी !

संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.

ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !

ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.

एका कर्माचे फळ भोगतांना त्यातून पुन्हा नवीन फळ निर्माण होणे आणि अशा प्रकारे ही शृंखला वाढतच जाणे

आपण आपल्या एका पापकर्माचे वाईट फळ भोगतो. तेव्हा मनुष्य स्वभावानुसार आपल्याला दुःख होते, इतरांवर चिडचीड होते. त्यामुळे त्यातून पुन्हा नवीन कर्म निर्माण होऊन त्याचे फळ आपल्याला लागू होते.

साधकांनी दिवसभरात विविध प्रसंगी करावयाच्या प्रार्थना !

‘हे दयाघना, दिवसभर करत असलेली कृती माझ्याकडून ‘तुझ्या चरणांची सेवा आहे’, या भावाने साधना म्हणून होऊ दे. प्रत्येक कृतीचे कर्तेपण तुझ्याकडेच असू दे. मी करत असलेल्या कृतीत भक्तीभाव असू दे.

सध्याच्या शाळांमध्ये बाराखडीमधील अक्षरे शिकवण्याची आणि ओळखण्याची एक निराळी गंमतीशीर पद्धत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

‘‘आम्हाला शाळेत ‘न’ शब्द नळाचा आणि ‘ण’ शब्द म्हणजे बाणाचा’, असे शिकवले आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमच्या वेळी शाळेत असे काही शिकवले नव्हते. बाराखडीतील अक्षरांचा उच्चारानुसार ‘न’ आणि ‘ण’ हे लक्षात येणे महत्त्वाचे आहे.’’

आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची !

आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची; कारण प्रीतीमुळे आपण दुसर्‍यांचे आवडीने ऐकतो, तर आज्ञापालनात बर्‍याचदा नाईलाजाने ऐकावे लागते – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भावासहीत नामजप पापाचा नाश करते !

‘नामजप जर भावासहीत केला, तर तो आपल्या प्रारब्धाची तीव्रता नष्ट करतो, तसेच त्यामुळे आपले संचित कर्म नष्ट करून आपल्यासाठी मुक्तीचे द्वार उघडतो.

एका कर्माचे फळ भोगतांना त्यातून पुन्हा नवीन फळ निर्माण होणे आणि अशा प्रकारे ही शृंखला वाढतच जाणे

आपण आपल्या एका पापकर्माचे वाईट फळ भोगतो. तेव्हा मनुष्य स्वभावानुसार आपल्याला दुःख होते, इतरांवर चिडचीड होते.

नामजप आणि यज्ञ

‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे.