
‘साधक कुठल्याही मार्गाने साधना करत असला, तरी चित्तशुद्धी हा साधनेचा पाया आहे. साधनेने शरीर, मन आणि बुद्धी यांचा त्याग करून ईश्वराची प्राप्ती करता येते. यासाठी योगमार्गात सांगितल्याप्रमाणे साधक तसे करण्याचा प्रयत्न करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’तील अष्टांग साधनेने चित्तशुद्धी लवकर होते. त्यातही स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, सत्सेवा आणि भाववृद्धी यांचे महत्त्व अधिक आहे.’
– सौ. छाया नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.३.२०२२)
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक
आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !
साधकांना आधार देणारे आणि उत्तम नेतृत्वगुण असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नागेश गाडे (वय ५० वर्षे) !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र
सद्गुरूंविना परमार्थ साधता येत नाही !