
श्रद्धा डळमळीत होते, अशा वेळी आस्तिक असणे, हे नास्तिक असण्यापेक्षा नेहमीच पथ्यावर पडते. जेव्हा तुमचे कुणीच नसते, तुमच्या साहाय्याला कुणी नसते, तेव्हा तुम्ही आस्तिक असाल, तर ‘परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे’, हा भाव, ही श्रद्धा तुम्हाला तारू शकते; पण नास्तिक माणसाला तारणारे कुणीच रहात नाही अन् मग त्याच्या मनाची जी परवड होते, त्याचे वर्णन कुणालाही करता येत नाही.
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !