श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे यांना रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी देवाने सुचवलेला नामजप !

कोरोना विषाणूंविरुद्ध स्वतःत प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि उपचार यांसमवेत आध्यात्मिक बळ वाढावे, म्हणून देवाने सुचवलेल्या या ३ देवतातत्त्वांच्या प्रमाणानुसार पुढील नामजप सिद्ध झाला: ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ ३ वेळा, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ १ वेळा, ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ ३ वेळा आणि ‘ॐ नमः शिवाय’ १ वेळा.

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा.

श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारीवर राग यमन वाजवल्यावर आलेल्या अनुभूती

आलाप आरंभ झाल्यावर प्रथम माझ्या अनाहतचक्रावर संवेदना जाणवू लागल्या. त्यानंतर माझ्या मणिपुरचक्रावर मला संवेदना जाणवू लागल्या आणि शेवटी माझ्या सहस्रारावर संवेदना जाणवू लागल्या.

साधकाने दृष्ट काढण्यापूर्वी करायची प्रार्थना आणि दृष्ट काढतांना करायचा नामजप !

‘हे भगवंता, तू आमच्याकडून ईश्‍वरी राज्य स्थापन करण्याचे कार्य करवून घेत आहेस. हे कार्य लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मला आणि सर्व साधकांना व्याधीमुक्त करून आम्हाला चांगले आरोग्य अन् आयुष्य दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’

साधकांनी नामजप करतांना ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

ईश्‍वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले समष्टी जप करतांना साधकांनी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा (ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा) न करता ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केल्यास जगभरच्या समष्टी प्रसाराला गती मिळेल.

साधिकेच्या मनात संतांविषयी कृतज्ञताभाव दाटून आल्यावर देवाने तिला ‘सूक्ष्म शक्ती कशा त्रास देतात ?’, हे दृश्यरूपात दाखवणे

जेथे साक्षात् महाविष्णु मानवरूपात वास्तव्य करत आहे, तेथे कुणालाही त्रास होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधनाच वाढवायला हवी.

‘आज ना उद्या देह सोडायचाच आहे’, या विचाराने वाईट शक्तींच्या या त्रासांतूनही शिकणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले एकदा मार्गदर्शनात मला म्हणाले, ‘‘त्रासाचे प्रमाण वाढतच चालले आहे; पण या त्रासांतूनही आपण काहीतरी शिकूया. ते मानवजातीला उपयोगी पडेल. मानवजात शिकली, तर चांगले आहे. आपल्याला काय आज ना उद्या देह सोडायचाच आहे.’’

प.पू. दास महाराज यांचे ध्यानावस्थेतील छायाचित्र आणि त्यांचे ध्यानावस्थेतील हसरे छायाचित्र यांच्या प्रयोगांच्या वेळी आलेल्या अनुभूती

(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ यांना प.पू. दास महाराज करत असलेल्या ध्यानाच्या वेळी आलेल्या अनुभूती देत आहोत.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी,  गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय १ वर्ष) !

चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी यांनी गर्भावर संस्कार होण्यासाठी केलेले विविध भावप्रयोग आणि अन्य अनुभूती आपण ४ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.