पुणे येथील नवले उड्डाणपुलाजवळ आंदोलन करणार्‍या ५०० आंदोलकांवर गुन्‍हा नोंद !

३१ ऑक्‍टोबर या दिवशी दुपारी १२ वाजता नवले उड्डाणपुलाजवळ कार्यकर्ते गोळा झाले. त्‍यांनी रस्‍त्‍यावर टायर पेटवल्‍याने दोन्‍ही बाजूंची वाहतूक ठप्‍प झाली होती.

मराठ्यांना आरक्षण देण्‍यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ पाहिजे, हे सांगावे ! – मनोज जरांगे पाटील

फडणवीस यांनी येथे येऊन ‘आम्‍हाला आरक्षण देण्‍यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे ?’, हे सांगावे, असे जरांगे यांनी म्‍हटले आहे.

आरक्षणाच्या कायदेशीर कार्यवाहीसाठी वेळ हवा !

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील ठराव !
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन

घर आणि वाहने पेटवणार्‍यांवर ३०७ कलमान्‍वये गुन्‍हे नोंद होणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

मराठा आरक्षणाच्‍या आंदोलनात होणारी दगडफेक आणि जाळपोळ यांविषयी उपमुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्‍यांनी घर आणि वाहने यांची जाळपोळ करणार्‍या आंदोलकांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ अंतर्गत गुन्‍हे नोंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

दुसर्‍या पर्यायाचा विचार !

सध्‍या मराठा आरक्षणाचे प्रकरण कळीचे सूत्र बनले आहे. मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांनी त्‍यासाठी देहलीचा दौराही केला; मात्र याविषयी हस्‍तक्षेप करण्‍यास केंद्र सरकारने नकार दिल्‍याने राज्‍य सरकारपुढे आता प्रश्‍न आहे.

मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलनाचे राज्‍यभरात तीव्र पडसाद !

मराठा समाजाचा व्‍यवसाय शेती आहे. यापूर्वी ६० टक्‍के मराठा आरक्षणात गेले आहेत. जे थोडे राहिले आहेत, त्‍यांच्‍यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. ज्‍यांना घ्‍यायचे ते कुणबी प्रमाणपत्रे घेतील.

रत्नागिरी विभागातील २५ गाड्या करण्यात आल्या रहित !

मराठा आरक्षण आंदोलनामुळे सोलापूर आणि बीड जिल्हा बंद आहे.  मराठा आरक्षण आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे.

मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण माहितीद्वारे पडताळले जाणार !

मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय
शिंदे समितीचा अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला !

पुणे येथील नवले पुलाजवळ आंदोलकांनी टायर जाळून वाहतूक रोखली !

मराठा आरक्षणाचे प्रकरण
मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
नागरिकांचे हाल

बीडमध्ये अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी आदेश लागू !

बीड येथे प्रत्येक तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरापर्यंत, तसेच जिल्ह्यातील प्रमुख मुख्य महामार्ग येथे संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.