कृषी विभागाकडून सातारा जिल्ह्यातील अतीवृष्टी प्रभावित क्षेत्रांचे पंचनामे चालू
यासाठी संबंधित कृषी अधिकारी आणि पर्यवेक्षक त्या-त्या भागात पोचले आहेत. येत्या ८ दिवसांत पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
यासाठी संबंधित कृषी अधिकारी आणि पर्यवेक्षक त्या-त्या भागात पोचले आहेत. येत्या ८ दिवसांत पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
पोलिसांनी या प्रकरणी संशयित सचिन बाळू चव्हाण याला कह्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे. २९ जुलैच्या रात्री दिव्यनगरी ते कोंढवे परिसरात ही कारवाई करण्यात आली.
सोलापूर येथे कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे.
विधीमंडळातील सदस्यांकरिता ३ ऑगस्ट या दिवशी सकाळी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘समर्पण ध्यानयोग’ या एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शालेय पोषण आहारात ‘प्लास्टिकयुक्त’ तांदुळाचे मिश्रण असण्याची शक्यता आहे, अशी तक्रार एका पालकाने केली आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि अस्वच्छता यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले, तसेच महापालिकेच्या प्रवेशद्धाराची तोडफोडही केली.
समस्या सोडवणे आणि विकासकामांना गती देणे यांसाठी सभा आयोजित केली जाते. याचे जराही भान न ठेवता वाद घालणार्या नगरसेवकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !
पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ सहस्र १८९ हेक्टर भूमी भूस्खलनामुळे बाधित झाली आहे.
उदयसिंह उंडाळकर यांनी तलावावरील वाढलेली झाडी काढण्यासाठी पहाणी करण्यात यावी, अशी मागणी केली.
गमे पुढे म्हणाले की, रुग्णसंख्या वाढत राहिली तर त्याचा ताण आरोग्ययंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोरोना संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरणार्या घटकांना सवलत देऊ नका.