भारताच्या आक्षेपानंतरही चीनची गुप्तहेर नौका ११ ऑगस्टला श्रीलंकेत पोचणार !

भारताच्या आक्षेपानंतरही चीनची गुप्तहेर नौका ११ ऑगस्टला श्रीलंकेत पोचणार !

जोपर्यंत भारत चीनला धडा शिकवणार नाही, तोपर्यंत चीन अशीच दादागिरी करत राहील, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !

श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत असतांना भारत मोठ्या प्रमाणात त्याला साहाय्य करत आहे. दुसरीकडे श्रीलंकेने मात्र भारतीय मासेमारांवर अशा प्रकारे कारवाई करणे, हा भारताचा विश्‍वासघात !

बांगलादेशच्या नौदलाकडून १३५ भारतीय मासेमारांना अटक

बांगलादेशच्या नौदलाकडून १३५ भारतीय मासेमारांना अटक

कालपर्यंत पाकिस्तान आणि श्रीलंका जे करत होते, ते आता बांगलादेशही करू लागले आहे. हे भारताचा शेजारील देशांवर वचक नसल्याचेच द्योतक आहे !

नौदलाचे आजी-माजी सैनिक आता मर्चंट नेव्हीमध्ये काम करू शकतात !

नौदलाचे आजी-माजी सैनिक आता मर्चंट नेव्हीमध्ये काम करू शकतात !

असा करार भारतीय नौदल आणि नौवहन संचालनालय यांच्यात झाला आहे.

मुंबई येथे नौदलाच्या उदयगिरी आणि सुरत या युद्धनौकांचे जलावतरण !

मुंबई येथे नौदलाच्या उदयगिरी आणि सुरत या युद्धनौकांचे जलावतरण !

भारतीय नौदलासाठी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ या जहाजबांधणी कारखान्यात बांधण्यात आलेली विशाखापट्टणम् श्रेणीतील अखेरची विनाशिका ‘सुरत’ आणि निलगिरी श्रेणीतील फ्रिगेट्स ‘उदयगिरी’चे जलावतरण झाले.

भारतीय सैन्य आता भारतात निर्मित होणारी शस्त्रेच वापरणार !

भारतीय सैन्य आता भारतात निर्मित होणारी शस्त्रेच वापरणार !

भारत सरकारने तिन्ही सैन्यदलांना विदेशी बनावटीची शस्त्रे आणि इतर उपकरणे यांपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय सैन्याला लागणार्‍या संरक्षण उपकरणांची निर्मिती करणार्‍या आस्थापनांना भारतातच उत्पादन करावे लागणार आहे.

भारताची युद्धसज्जता !

भारताची युद्धसज्जता !

भारतीय लष्कर सध्या हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास आणि वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे. १२ लाख ९३ सहस्र ३०० निमलष्करी सैनिक आहेत आणि एकूण ३७ लाख ७३ सहस्र ३०० सैनिक आहेत.

श्रीलंकेकडून भारताच्या १६ मासेमारांना अटक !

श्रीलंकेकडून भारताच्या १६ मासेमारांना अटक !

सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप
भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, हे मासेमारांना लक्षात येण्यासाठी भारत सरकारने पाक आणि श्रीलंका यांच्या सागरी सीमेजवळ व्यवस्था करणे आवश्यक आहे.

अरबी समुद्रात पाकमधून आलेल्या नौकेतून २ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

अरबी समुद्रात पाकमधून आलेल्या नौकेतून २ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

ही नौका गुजरात येथील पोरबंदर येथे आणण्यात आली आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते, असा संशय आहे.

‘सुपरसॉनिक ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

‘सुपरसॉनिक ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

हे समुद्रावरून समुद्रामध्ये मारा करणारे क्षेपणास्त्र असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.