‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटी रुपयांचा व्यवहार !
‘शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा आमच्याकडेच रहातील. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला संपवण्यासाठी वापरलेले तंत्र आहे’, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.