
उदगीर – येथील मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी परगावहून येणाऱ्या अनेक लोकांना कडाक्याच्या उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी ‘योग वेदांत सेवा समिती, उद्गीर आणि लातूर’ विभागाच्या वतीने विनामूल्य ‘पलाश सरबत’चे वाटप करण्यात येत आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू साधक परिवाराच्या वतीने अनेक साधक या कक्षावर सरबत वाटपाची सेवा अत्यंत विनम्रतेने करत आहेत. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेमुळे अनेकांची तहान भागत आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव