नाशिक येथे २५ मार्चपासून मुस्लिम मराठी साहित्य संमेलन !
मराठी भाषेच्या शुद्धीसाठी मुसलमान आक्रमकांकडून मराठीत आलेले उर्दू, तसेच फारसी, अरबी शब्द काढून टाकून छत्रपती शिवाजी महाराजांनी भाषाशुद्धी केली. त्यामुळे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ही संकल्पनाच निरर्थक आहे !