पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण !
याचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी केले होते.
याचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी केले होते.
सर्व यंत्रणा हाताशी असणार्या महापालिका प्रशासनास रंकाळा तलावाची ही दुरावस्था का दिसत नाही ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ? नागरिकांच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काय करतात ?
यंदाही वारकरी संप्रदायाशी चर्चेचे नाटक करून पादुका सोहळा पायी जाऊ नये, असा एकतर्फी निर्णय घोषित केला. वारकरी संप्रदायाच्या किमान १०० लोकांसमवेत हा सोहळा होण्याच्या भावनेचा चुराडा केला आहे.
प्रशासनाच्या निर्णयास ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चा विरोध
कोल्हापूरच्या स्वागत कमानीवर शिवसेनेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फलक
एकीकडे राज्य सरकारने ‘गडकोट संवर्धन मोहीम’ हाती घेतली आहे आणि दुसरीकडे विशाळगडाच्या ऐतिहासिक वारशाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊनही त्याची कोणतीही नोंद न घेतल्याने महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला. त्याचाच एक भाग म्हणून हा मोर्चा काढला.
भाजप महिला आघाडीच्या वतीने महिलांच्या सुरक्षेविषयी कोरोना केंद्रात महिला सुरक्षेत वाढ करावी, महिला पोलीस यांची नेमणूक करण्यात यावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या.
कागल तालुक्यातील बाचणी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा-बाचणी परिसरातील कोल्हापूरला जाणारी वाहतूक बंद झाली आहे.
कोल्हापूर ते सोलापूर जाणार्या अनेक गाड्या कोरोनामुळे १ वर्षाहून अधिक काळ बंद आहे. यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरला जाऊन विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणार्या भाविकांना सध्या कोणताच पर्याय उपलब्ध नाही.