
नवी देहली – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रहित झाल्यानंतर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष यांच्यात बैठक झाली. २४ जूनला साडेतीन घंटे चाललेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात येतील, असा निर्णय झाला. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांच्या निर्धारीकरणाची प्रक्रिया पूर्ण होताच निवडणुका घेतल्या जातील. यावर सर्वपक्षीयांनी संमती दर्शवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू-काश्मीरच्या ८ राजकीय पक्षांचे १४ नेते बैठकीला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी मांडण्यात आली.
Today’s meeting with political leaders from Jammu and Kashmir is an important step in the ongoing efforts towards a developed and progressive J&K, where all-round growth is furthered. pic.twitter.com/SjwvSv3HIp
— Narendra Modi (@narendramodi) June 24, 2021
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’