जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयामुळे रुग्णांना दिलासा ! – बाळासाहेब पाटील
बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, शासनाने कडक निर्बंध घातलेले असले, तरी नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे.
बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, शासनाने कडक निर्बंध घातलेले असले, तरी नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १ कोटी लिटर ऑक्सिजनची आवश्यकता ! डॉ. शिवानंद बांदेकर
कोरोनारुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयातच रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या औषधाचा समावेश जीवनावश्यक गरजेच्या सूचीत करण्यात आला आहे.
दळणवळण बंदी आणि वाढते लसीकरण या योजनांमुळे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू घटू लागली आहे.
आता रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजनविषयी उपाययोजनांसंदर्भात बोलतांना सांगितले.
तथाकथित आणि ढोंगी पुरो(अधो)गाम्यांना श्रद्धा काय असते, हेच ठाऊक नसल्याने ते टीका करणारच ! त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, देशातील कोट्यवधी हिंदू अद्यापही श्रद्धावान आहेत. त्यामुळेच भारत अनेक संकटातही तरून जात आहे आणि पुढेही जात राहील !
देहलीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे संकट निर्माण झाल्यामुळे देहली उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना फटकारले. केंद्र सरकारने हे आपले दायित्व नसल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने ‘हे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचे दायित्व आहे.
डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि क्षयरोग यांच्या विरोधात काम करत असलेले २ सहस्र ६०० तज्ञ कोरोनाविरोधात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक मार्गाने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे.
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेत कोंबून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही ने-आण केली जाते. या प्रकरणी येथील रुग्णालयाच्या कारभाराविषयी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.